शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायम राखणार - दास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 05:37 IST

रिझर्व्ह बँकेची विश्वासार्हता व स्वायत्तता कायम राखण्याठी पुरेपूर प्रयत्न केले जातील, असा विश्वास नवनियुक्त गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी पदभार स्वीकारताना दिला.

नवी दिल्ली : प्रत्येक संस्थेसाठी स्वायत्तता महत्त्वाची असते. रिझर्व्ह बँकेची विश्वासार्हता व स्वायत्तता कायम राखण्याठी पुरेपूर प्रयत्न केले जातील, असा विश्वास नवनियुक्त गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी पदभार स्वीकारताना दिला.ऊर्जित पटेल यांनी सोमवारी तडकाफडकी या पदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्राने मंगळवारी दास यांच्या नावाची घोषणा केली. रुजू होताना त्यांनी उच्चाधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेत केंद्र सरकार व रिझर्व्ह बँक यांच्यात असलेल्या वादावर थेट भाष्य करणे टाळले. ते म्हणाले की, स्वायत्तता समोर ठेऊनच बँक अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक पावले उचलेल. यात सरकारशी असलेल्या वादाचे विषय येणार नाहीत. बँकेची स्वायत्तता, व्यवसायिकता व विश्वासार्हता यांचा विचार करून निर्णय घेतले जातील.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक