शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

‘रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर गदा आणली नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 05:59 IST

बँकेच्या स्वायत्ततेवर केंद्राने घाला घालण्याचा प्रयत्न केला नाही, असे जेटली यांनी नमूद केले.

मुंबई : रिझर्व्ह बँकेशी काही मुद्द्यांवर मतभेद असल्याचे मान्य करतानाच त्याबाबत किंवा बँकेच्या एकूण कार्यपद्धतीबाबत सल्लामसलत केल्याने तो रिझर्व्ह बँकेचा विनाश आहे, असे म्हणणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी मुंबईत केले. बँकेच्या स्वायत्ततेवर केंद्राने घाला घालण्याचा प्रयत्न केला नाही, असे त्यांनी नमूद केले.सरकारने मागितलेला अधिक निधी देण्यास बँकेने दिलेल्या नकाराबाबत बातम्या येत असतानाच, बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला. त्यामुळे मोदी सरकार व अर्थमंत्री जेटली यांच्यावर चोहीकडून टीका होत आहे. यावर जेटली म्हणाले की, जवाहरलाल नेहरू तसेच इंदिरा गांधी यांच्या काळातही सरकार व रिझर्व्ह बँक यांच्यात मतभेद झाले होते आणि तेव्हाही गव्हर्नरचा राजीनामा मागण्यात आला होता.रोकड तरलता व पतपुरवठा हा भाग बँकेच्या कार्यक्षेत्रात येतो पण त्यात काही अडथळे येत असल्यास सरकारने त्यामध्ये लक्ष घालणे चुकीचे नाही. त्यामुळेच आमच्या सरकारने बँकेशी चर्चा सुरू केली होती. त्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरना चर्चेसाठी बोलावले होते. पण त्याला बँकेच्या स्वायत्ततेवर गदा मानून काहींनी टीका केली, असे ते म्हणाले.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्था