शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

‘रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर गदा आणली नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 05:59 IST

बँकेच्या स्वायत्ततेवर केंद्राने घाला घालण्याचा प्रयत्न केला नाही, असे जेटली यांनी नमूद केले.

मुंबई : रिझर्व्ह बँकेशी काही मुद्द्यांवर मतभेद असल्याचे मान्य करतानाच त्याबाबत किंवा बँकेच्या एकूण कार्यपद्धतीबाबत सल्लामसलत केल्याने तो रिझर्व्ह बँकेचा विनाश आहे, असे म्हणणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी मुंबईत केले. बँकेच्या स्वायत्ततेवर केंद्राने घाला घालण्याचा प्रयत्न केला नाही, असे त्यांनी नमूद केले.सरकारने मागितलेला अधिक निधी देण्यास बँकेने दिलेल्या नकाराबाबत बातम्या येत असतानाच, बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला. त्यामुळे मोदी सरकार व अर्थमंत्री जेटली यांच्यावर चोहीकडून टीका होत आहे. यावर जेटली म्हणाले की, जवाहरलाल नेहरू तसेच इंदिरा गांधी यांच्या काळातही सरकार व रिझर्व्ह बँक यांच्यात मतभेद झाले होते आणि तेव्हाही गव्हर्नरचा राजीनामा मागण्यात आला होता.रोकड तरलता व पतपुरवठा हा भाग बँकेच्या कार्यक्षेत्रात येतो पण त्यात काही अडथळे येत असल्यास सरकारने त्यामध्ये लक्ष घालणे चुकीचे नाही. त्यामुळेच आमच्या सरकारने बँकेशी चर्चा सुरू केली होती. त्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरना चर्चेसाठी बोलावले होते. पण त्याला बँकेच्या स्वायत्ततेवर गदा मानून काहींनी टीका केली, असे ते म्हणाले.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्था