शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

केंद्राच्या निधीसाठी आरबीआयची समिती; सरकारी बँकांवरील निर्बंध हटण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 05:18 IST

स्वत:कडील ९ लाख ६० हजार कोटी अतिरिक्त रकमेपैकी किती रक्कम केंद्राला द्यायची याचा निर्णय घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेने समिती स्थापण्याचा निर्णय घेतला. बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. नऊ तास ही बैठक चालली.

मुंबई : स्वत:कडील ९ लाख ६० हजार कोटी अतिरिक्त रकमेपैकी किती रक्कम केंद्राला द्यायची याचा निर्णय घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेने समिती स्थापण्याचा निर्णय घेतला. बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. नऊ तास ही बैठक चालली.केंद्राने रिझर्व्ह बँकेकडे ३ लाख ६० हजार कोटी रुपयांची मागणी केल्याचे वृत्त होते. यापैकी किमान ५० हजार कोटी रुपये सरकारला तात्काळ द्यावे, असा प्रस्ताव सरकारनियुक्त संचालकांनी बैठकीत ठेवला. पण यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचे ठरले. केंद्र व रिझर्व्ह बँक प्रतिनिधी व अर्थतज्ज्ञ या समितीत असतील. बुडित कर्जांमुळे आर्थिक संकटात असलेल्या २१ पैकी १२ सरकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणले आहेत. निर्बंधांनंतर स्थिती सुधारलेल्या बँकांवरील निर्बंध काढावेत, असा प्रस्ताव सरकारनियुक्त संचालकांनी ठेवला. त्यावर रिझर्व्ह बँक अभ्यास करून निर्णय घेईल. या बँकांकडून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला वित्तपुरवठ्यासाठीही प्रयत्न केले जातील, असे बैठकीत ठरले.रोखीची समस्या लवकरच करणार दूरबाजारात सध्या रोखीची समस्या झाली आहे. या मुद्द्यावर केंद्र व रिझर्व्ह बँकेदरम्यान वाद होता. रोखीचे चलन-वलन वाढविण्यासाठी रिझर्व्ह बँक लवकरच पद्धतशीर धोरण तयार करेल, असेही बैठकीत ठरविण्यात आले. केंद्र सरकार व रिझर्व्ह बँक यांच्यातील वादांमुळे ही बैठक वादळी होईल, अशी शक्यता होती. प्रत्यक्षात बैठक शांततेल झाली.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक