शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: “भले लोकांचा तडफडून जीव जाऊ दे, पण नरेंद्र मोदींची महानता कायम राहिली पाहिजे”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 13:38 IST

Corona Vaccine: पंतप्रधानांचे भाषण हे व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीतून आल्याचा टोला लगावण्यात आला आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्रनरेंद्र मोदींची महानता कायम राहिली पाहिजेकोरोनामुळे मार्च-एप्रिलमध्ये समाजात हाहाःकार उडाला

नवी दिल्ली: कोरोनाची दुसरी लाट बऱ्याच प्रमाणात ओसरताना दिसत आहे. कोरोना लसीकरण मोहिमेवर अधिक भर दिला जात असून, आता २१ जून २०२१ पासून १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस मिळणार असल्याची घोषणा अलीकडेच पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना देशाला संबोधित करताना केली. एखाद्या आजारावर किंवा रोगावर लस येण्यास अनेक वर्षांचा काळ लोटतो. मात्र, कोरोनावरील लस अवघ्या काही महिन्यांमध्ये तयार झाली, असे मोदी म्हणाले होते. यावरून आता टीका करण्यात येत असून, पंतप्रधानांचे भाषण हे व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीतून आल्याचा टोला लगावण्यात आला आहे. (ravish kumar criticises pm narendra modi govt on corona vaccination)

ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी पुन्हा एकदा फेसबुकच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रवीश कुमार फेसबुक पोस्टच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना दिसत आहेत. ज्याच्या पूर्वजांनी पोलीओचे दोन थेंब घेण्यासाठी २५ वर्ष लावली, तेच आता ६ महिन्यांत लसीकरण होणार असल्याच्या बाता मारत आहेत. हा एक प्रकारे प्रचारतंत्रच आहे. फेसबुकवरील एक-एक हिंदुत्ववादी पेज पाहिले की, हे आयटी सेलचे काम असणार हे स्पष्ट होते, अशी टीका रवीश कुमार यांनी केली आहे. 

दमदार कामगिरी; अदानी समूहातील ‘या’ कंपनीच्या शेअर्समध्ये दररोज १९ टक्क्यांची वाढ

नरेंद्र मोदींची महानता कायम राहिली पाहिजे

मार्च आणि एप्रिलच्या महिन्यात कोरोनाशी लढण्याचे आणि त्याला पराभूत करण्याचे सर्व दावे फोल ठरू लागले. लोकांचा तडफडून मृत्यू होऊ लागला. तेव्हा असे तर्क काही तर्क देण्यात आले, ज्यामुळे भले लोकांचा तडफडून जीव गेला, तरी नरेंद्र मोदी यांची महानता कायम राहिली पाहिजे, असेच दिसून आले. खोट्याचा प्रसार करण्यासाठी केंद्राने अदृश्य व्यवस्था उभी केल्याचे वाटले, असा गंभीर आरोप रवीश कुमार यांनी केला आहे. 

केंद्र सरकार आणखी १० कंपन्यांची करणार विक्री; निर्गुंतवणूक समिती गठीत

मार्च-एप्रिलमध्ये हाहाःकार उडाला

मार्च आणि एप्रिल कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढल्यावर समाजात हाहाःकार उडाला. तेव्हा मोदींचे समर्थकही स्तब्ध झाले. कारण त्यांच्या घरातही तीच अवस्था होती. अचानक मोदी समर्थक तर्कहीन झाले. मात्र, पुन्हा केंद्रीय व्यवस्थेने खोटेपणाचे डोस देण्यास सुरुवात केली, जेणेकरून त्यांचा विवेक जागा होऊ नये, अशी टीका रवीश कुमार यांनी केली. रवीश कुमार यांच्या या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारRavish Kumarरवीश कुमार