शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

VIDEO : आठवलेंनी ऐकवली काश्मीरवर कविता; म्हणाले 'काँग्रेसला धडा शिकवायचाय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 17:35 IST

विधेयकाच्या बाजूने 147 मते तर विरोधात 42 मते पडली. 

नवी दिल्ली : बेकायदा प्रतिबंधक हालचाली सुधारणा(UAPA) विधेयक आज राज्यसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकाला मंजुरी मिळाल्यामुळे NIAला जास्तीत जास्त अधिकार मिळणार असून, संघटनेबरोबरच एखाद्या व्यक्तीलाही दहशतवादी घोषित करता येणार आहे. हे विधेयकावर राज्यसभेत मतदान घेण्यात आले असता, विधेयकाच्या बाजूने 147 मते तर विरोधात 42 मते पडली. 

UAPA दुरुस्ती विधेयकावर आज राज्यसभेत जोरदार चर्चा झाली. यावेळी या विधेयकाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत समर्थन दिले. रामदास आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून काँग्रेस आणि काश्मीरमध्ये राहून 'पाकिस्तान झिंदाबादच्या' घोषणा देणाऱ्यांवर निशाना साधला. विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवायचा आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

रामदास आठवले यांची कविता... आतंकवाद को खत्म करना है हमें पाक अधिकृत कश्मीर को कब्जे में लेना है हमें कश्मीर में रहकर पाकिस्तान जिंदाबाद बोलने वालों को सबक सिखाना है हमें पाकिस्तान को ईंट का जवाब बत्थर से देना है हमें इस बिल का विरोध करने वाली कांग्रेस को सबक सिखाना है हमें. 

UAPA दुरुस्ती विधेयक कोणावरही अन्याय करणारे नाही. राजा हरी सिंह आणि तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यात समझौता झाल्यानंतर जम्मू-काश्मीर भारताचा एक अभिन्न भाग बनला होता, असे रामदास आठवले यांनी सांगितले. याचबरोबर, UAPA दुरुस्ती विधेयकाला समर्थन करताना रामदार आठवले म्हणाले, 'काश्मीरमध्ये राहून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देने चांगले नाही. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर कोणत्याही निर्दोष व्यक्तीवर कारवाई होणार नाही.'  

दरम्यान, राज्यसभेत बेकायदा प्रतिबंधक हालचाली सुधारणा(UAPA) विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. या विधेयकाला मंजुरी मिळाल्यामुळे NIAला जास्तीत जास्त अधिकार मिळणार असून, संघटनेबरोबरच एखाद्या व्यक्तीलाही दहशतवादी घोषित करता येणार आहे. UAPA विधेयकानुसार ज्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करण्यात येईल, त्याची संपत्ती जप्त केली जाणार आहे. तसेच, त्या संबंधित व्यक्तीच्या देश-विदेशातील दौऱ्यांवर प्रतिबंध घातले जाणार आहेत. 

आज राज्यसभेत UAPA दुरुस्ती विधेयकावर राज्यसभेत जोरदार चर्चा झाली. सभागृहात चर्चेदरम्यान काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी या विधेयकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीही सडेतोड उत्तर दिले. राज्यसभेत या विधेयकावर मतदान घेण्यात आले असता, विधेयकाच्या बाजूने 147 मते तर विरोधात 42 मते पडली आहेत.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभाAmit Shahअमित शहा