शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
5
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
6
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
7
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
8
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
9
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
10
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
11
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
12
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
13
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
14
बलात्कारानंतर जिवंत जाळले, दाेघांना फाशी
15
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
16
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
17
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
18
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
19
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
20
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक

सावित्रीबाई फुलेंचा भाजपाला रामराम, नेतृत्वाविषयी नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 6:38 AM

भारतीय जनता पक्ष हा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून खा. सावित्रीबाई फुले यांनी पक्ष सोडत असल्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष हा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून खा. सावित्रीबाई फुले यांनी पक्ष सोडत असल्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. त्या बहराईच मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.सुषमा स्वराज यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही तसेच घोषित केले. त्यापाठोपाठ सावित्रीबाई फुले यांनी पक्षच सोडला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाच्या आधी फुले यांचा हा निर्णय पक्ष नेतृत्वाला कदाचित न आवडणारा आहे. स्वराज व भारती या आपला निर्णय जाहीर करण्यासाठी सात डिसेंबरपर्यंत वाट पाहू शकल्या असत्या. परंतु, त्यांनी तसे केले नाही व अस्वस्थतेला त्या कारण ठरल्या. फुले पक्षातील प्रमुख दलित नेत्या म्हणून ओळखल्या जात. पक्ष सोडताना त्यांनी पैसा विकासासाठी न वापरता पुतळे उभारण्यावर खर्च केला जात असल्याबद्दल भाजपा नेतृत्वावर टीका केली. भाजपच्या ‘दलितांसोबत भोजन’ धोरणावरही फुले यांनी टीका केली होती. फुले यांनी शरद यादव यांचीही भेट घेतली होती. त्या यादव यांच्या पक्षात दाखल होतील, असे दिसते.>हनुमान मनुवाद्यांचा गुलाममुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचा उल्लेख करीत त्या म्हणाल्या की, भगवान हनुमान दलित व तो मनुवादी लोकांचा गुलाम होता. हनुमानाने रामासाठी सारे काही केले तर मग त्याला शेपूट का दिले व त्याचे तोंड काळे का? त्याला वानर का बनवले?