शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

सावित्रीबाई फुलेंचा भाजपाला रामराम, नेतृत्वाविषयी नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 06:38 IST

भारतीय जनता पक्ष हा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून खा. सावित्रीबाई फुले यांनी पक्ष सोडत असल्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष हा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून खा. सावित्रीबाई फुले यांनी पक्ष सोडत असल्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. त्या बहराईच मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.सुषमा स्वराज यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही तसेच घोषित केले. त्यापाठोपाठ सावित्रीबाई फुले यांनी पक्षच सोडला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाच्या आधी फुले यांचा हा निर्णय पक्ष नेतृत्वाला कदाचित न आवडणारा आहे. स्वराज व भारती या आपला निर्णय जाहीर करण्यासाठी सात डिसेंबरपर्यंत वाट पाहू शकल्या असत्या. परंतु, त्यांनी तसे केले नाही व अस्वस्थतेला त्या कारण ठरल्या. फुले पक्षातील प्रमुख दलित नेत्या म्हणून ओळखल्या जात. पक्ष सोडताना त्यांनी पैसा विकासासाठी न वापरता पुतळे उभारण्यावर खर्च केला जात असल्याबद्दल भाजपा नेतृत्वावर टीका केली. भाजपच्या ‘दलितांसोबत भोजन’ धोरणावरही फुले यांनी टीका केली होती. फुले यांनी शरद यादव यांचीही भेट घेतली होती. त्या यादव यांच्या पक्षात दाखल होतील, असे दिसते.>हनुमान मनुवाद्यांचा गुलाममुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचा उल्लेख करीत त्या म्हणाल्या की, भगवान हनुमान दलित व तो मनुवादी लोकांचा गुलाम होता. हनुमानाने रामासाठी सारे काही केले तर मग त्याला शेपूट का दिले व त्याचे तोंड काळे का? त्याला वानर का बनवले?