शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Ram Mandir: जगभरातील 155 नद्यांचे पाणी अयोध्येत दाखल; 23 एप्रिल रोजी रामललाचा जलाभिषेक सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 14:28 IST

Ayodhya Temple: दिल्लीचे भाजप नेते आणि माजी आमदार विजय जॉली यांनी हे पाणी गोळा करण्याचे काम केले आहे.

Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील भगवान रामाच्या भव्य मंदिराचे काम प्रगतीपथावर आहे. पुढील वर्षी हे मंदिर बांधून पूर्ण होणार आहे. दरम्यान, येत्या 23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते रामललाचा जलाभिषेक होणार आहे. यासाठी पाकिस्तान, चीन आणि उझबेकिस्तानसह अनेक देशांतील 155 नद्यांचे पाणी अयोध्येत आणले गेले आहे. दिल्लीचे भाजप नेते आणि माजी आमदार विजय जॉली यांनी हे पाणी गोळा करण्याचे काम केले आहे. 

अयोध्येत रामललाचा जलाभिषेक विजय जॉली म्हणाले की, नायजेरिया, टांझानिया, फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, भूतान, नेपाळ, बांगलादेश, मालदीव आदी देशांतून नदीचे पाणी आणले आहे. एवढंच नाही तर रामललाच्या अभिषेकासाठी अंटार्क्टिकाचे पाणीही अयोध्येत पोहोचले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 23 एप्रिल रोजी अयोध्येतील मणिराम दास छावणी सभागृहात जल कलशाची पूजा करतील. 

पाकिस्तानातून पाणी कसे आणले?उल्लेखनीय बाब म्हणजे, जगभरातील देशांमधून आणलेल्या 155 नद्यांच्या पाण्यावर त्या-त्या देशांचे झेंडे, त्यांची नावे आणि नद्यांची नावे असलेले स्टिकर्स आहेत. अयोध्येत होणाऱ्या या कार्यक्रमात विविध देशांचे राजदूतही सहभागी होणार आहेत. रामललाच्या जलाभिषेकासाठी पाकिस्तानातूनही नदीचे पाणी आणण्यात आले आहे. पाकिस्तानातील हिंदूंनी आधी दुबईला पाणी पाठवले आणि नंतर दुबईहून ते दिल्लीत आणले. यानंतर विजय जॉली यांनी हे पाणी अयोध्येत आणले. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याyogi adityanathयोगी आदित्यनाथ