शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

मालवीयनगरच्या जागेसाठी रस्सीखेच !

By admin | Updated: February 5, 2015 02:39 IST

आपने मालवीयनगर येथून सोमनाथ भारती यांना मैदानात उतरविले आहे़़ आपण जिंकू, असा विश्वास भारती यांनी व्यक्त केला आहे़

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील प्रतिष्ठित मालवीयनगर जागेवर भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) तिन्ही पक्ष विजयाचा दावा करीत असतानाच, खिरकी एक्स्टेंशनमध्ये अर्ध्या रात्री एका घरावर मारण्यात आलेला छापा या ठिकाणच्या मतदानात निर्णायक भूमिका साकारू शकतो़गतवर्षी दिल्लीत आपचे सरकार असताना तत्कालीन कायदामंत्री सोमनाथ भारती यांनी कथित देहविक्रय व्यवसायातील रॅकेटचा पर्दाफाश करण्याच्या उद्देशाने खिरकी एक्स्टेंशन भागातील एका घरावर मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकला होता़ पोलिसांना सोबत न घेता ही कारवाई केल्यामुळे सोमनाथ भारती टीकेचे धनी ठरले होते़आपने मालवीयनगर येथून सोमनाथ भारती यांना मैदानात उतरविले आहे़़ आपण जिंकू, असा विश्वास भारती यांनी व्यक्त केला आहे़ मात्र काँग्रेस आणि भाजपा उमेदवारांच्या मते, गतवर्षीचा ‘ खिरकी छापा’ भारतींच्या विजयातील मोठा अडसर ठरू शकतो़ काँग्रेसने या जागेवर दोनदा आमदार राहिलेले योगानंद शास्त्री यांना मैदानात उतरविले आहे़ तर भाजपाने नंदिनी शर्मा या नव्या चेहऱ्याला तिकीट दिले आहे़ १९९८ आणि २००३ मध्ये मालवीयनगर येथून निवडणूक जिंकणारे योगानंद शास्त्री यांच्या मते, ‘खिरकी छाप्यामुळे’ या भागातील लोक प्रचंड नाराज आहेत़ भारती आपचे एक लोकप्रिय नेते होते़ मात्र या घटनेनंतर त्यांची लोकप्रियता घटली आहे़ काँग्रेसला याचा फायदा मिळू शकतो़ आपने मात्र या दाव्याचे खंडन केले आहे़ ‘खिरकी छाप्यामुळे’ आपला काही प्रमाणात तोटा सोसावा लागला़ मात्र त्याचवेळी या घटनेनंतर आमच्या पक्षाला युवकांचे समर्थन वाढल्याचा आपचा दावा आहे़ भारती हे आयआयटी-दिल्लीचे माजी विद्यार्थी असल्याने विद्यार्थ्यांचाही त्यांना पाठिंबा आहे़ या भागातील बहुतांश जनता आमच्या पाठीशी आहे, असे आपच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले़ खुद्द भारती यांनी मी पुन्हा जिंकले, असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे़