शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

जास्त डोकं फिरवू नका, नाहीतर...; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा

By देवेश फडके | Updated: February 15, 2021 13:21 IST

गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अद्यापही यावर ठोस तोडगा निघालेला नाही. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी मात्र आता केंद्र सरकारला थेट इशारा दिला आहे.

ठळक मुद्देराकेश टिकैत यांचा सरकारला थेट इशारामागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही - टिकैतसरकार द्वेष पसरवण्याचे काम करत आहे - टिकैत

करनाल : गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अद्यापही यावर ठोस तोडगा निघालेला नाही. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी मात्र आता केंद्र सरकारला थेट इशारा दिला आहे. (rakesh tikait threatens modi government over farm laws in kisan mahapanchayat)

करनाल येथे आयोजित करण्यात आलेल्या किसान महापंचायतला संबोधित करताना राकेश टिकैत (Rakesh Tikait) बोलत होते. मोदी सरकारने आमचे डोके जास्त फिरवू नये. देशातील शेतकरी आणि जवानांनी केवळ कायदे रद्द करायला सांगितले आहे. सत्तेमधून बाहेर पडायला नाही, असा टोला टिकैत यांनी यावेळी बोलताना लगावला. 

काय सांगता! भगवद्गीतेची प्रत आणि पंतप्रधान मोदींचा फोटो अंतराळात पाठवणार

सरकार द्वेष पसवरतंय

दिल्लीतील लाल किल्ल्यावर हिंसाचार घडवून केंद्र सरकारने द्वेष पसरवण्याचे काम केले आहे, असा आरोप टिकैत यांनी केला आहे. जोपर्यंत कृषी कायदे मागे घेतले जात नाही, आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत शेतकरी शांत बसणार नाहीत, असा निर्धार टिकैत यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारविरोधात ४० नेत्यांनी आम्हांला पाठिंबा दिला आहे. कृषी कायद्यामुळे लहान शेतकरी, छोटे व्यापारी आणि ग्रामीण भाग प्रभावित होईल, असा दावा त्यांनी केला. 

पंच आणि मंच एकच

पंच आणि मंच एकच असेल, याचा पुनरुच्चार राकेश टिकैत यांनी यावेळी बोलताना केला. गाझीपूर सीमेवर नाही तर सिंघू सीमेवरच कार्यालय असेल, असे त्यांनी नमूद केले. सरकारी अधिकाऱ्यांनी भ्रमात राहू नये. त्यांनी गाझीपूर सीमेवर सांगितले असले, तरी सिंघू सीमेवरच कार्यालय असेल. मंच आणि पंच वेगळे राहणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनPoliticsराजकारणrakesh tikaitराकेश टिकैतCentral Governmentकेंद्र सरकार