शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राज्यसभा सभापतींनी ८0 टक्के विधेयके पाठविली समितीकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 01:47 IST

राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी मागील दोन वर्षांत १0 विधेयकांपैकी ८ विधेयके संसदेच्या स्थायी समितीकडे पाठविली आहेत.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी मागील दोन वर्षांत १0 विधेयकांपैकी ८ विधेयके संसदेच्या स्थायी समितीकडे पाठविली आहेत.विधेयके छाननी समितीकडे न पाठवून संसदीय परंपरांचा भंग केला जात असल्याचे आरोप फेटाळताना नायडू यांनी काही सदस्यांना सांगितले की, गेल्या अधिवेशनापर्यंत पहिल्यांदा राज्यसभेत सादर करण्यात आलेल्या १0 विधेयकांपैकी ८ विधेयके संबंधित समितीकडे पाठविण्यात आली आहेत. मोटार वाहन (सुधारणा) विधेयक पहिल्यांदा लोकसभेत सादर झाले होते. लोकसभेच्या छाननी समितीकडे पाठवून नंतर ते लोकसभेने मंजूर केले. तरीही राज्यसभेत आल्यानंतर ते राज्यसभेच्या छाननी समितीकडे पाठविण्यात आले.राज्यसभेच्या २४९ व्या अधिवेशन काळात विमानतळ आर्थिक नियामकीय प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, मध्यस्थी व समेट विधेयक आणि बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण विधेयक ही विधेयके पहिल्यांदा राज्यसभेत सादर झाली आणि स्थायी समितीकडे नपाठविता मंजूर करण्यात आली. कारण नवी समिती लोकसभा निवडणुकांनंतर स्थापन झाली. नादारी व दिवाळखोरी (सुधारणा) विधेयक पुढील आठवड्यात राज्यसभेत येणार आहे.आरटीआय विधेयक स्थायी समितीकडे पाठविण्याची विरोधकांची मागणी होती. तथापि, विरोधक मतविभाजनात हरले. सूत्रांनी सांगितले की, विधेयके लवकर मंजूर व्हावीत यासाठी आपण प्रकिया डावलणार नाही, असे नायडू यांनी काही सदस्यांना सांगितले.स्थापित परंपरेनुसार, जेव्हा एखादे विधेयक पहिल्यांदा सभागृहात सादर होते, तेव्हा ते स्थायी समितीच्या छाननी समितीकडे पाठविले जाऊ शकते.विधेयक जेव्हा पहिल्यांदा लोकसभेत सादर होते, तेव्हा तेकेवळ स्थायी समितीकडेच पाठविले जाऊ शकते. तथापि, लोकसभेनेमंजूर केलेले विधेयक राज्यसभेत आल्यास ते समितीकडे पाठविले जाऊ शकते किंवा समितीकडे न पाठविता मंजूरही केले जाऊ शकते.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू