शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

'शेजाऱ्यांसोबत चांगले संबंध हवे आहेत, पण...', राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 20:11 IST

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीरमधील प्रचार सभेतून पाकिस्तानला सुनावले.

Rajnath Singh in Jammu-Kashmir : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रविवारी(दि.8) निवडणूक प्रचारासाठी जम्मू-काश्मीरमधील बनिहालमध्ये पोहोचले. यावेळी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन त्यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल करत भारत कधीही दहशतवाद सहन करणार नाही, असे ठणकावून सांगितले. पाकिस्ताननेजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादावर नियंत्रण ठेवले, तर भारत चर्चा करण्यास तयार आहे, असेही ते म्हणाले.

पाकिस्तानने आधी दहशतवाद थांबवावा!

भाजपचे उमेदवार मोहम्मद सलीम भट यांच्या प्रचारासाठी राजनाथ सिंह रामबन जिल्ह्यात आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, संविधानातील कलम 370 रद्द करण्याचा उद्देश जम्मू-काश्मीरमधील लोकांचे दुःख संपवणे आणि हा प्रदेश समृद्ध करणे हा आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत दहशतवादी कारवाया मान्य करणार नाही. काही लोक पाकिस्तानशी चर्चा करण्याचे सल्ले दत आहेत. शेजाऱ्यांशी चांगले संबंध कुणाला नको आहेत? पण, पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला खतपाणी घालणे थांबवत नाही, तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही, असे ते यावेळी म्हणाले.

...तर PoKवालेही भारतात जायचे म्हणतील

राजनाथ सिंह पुढे म्हणतात, काश्मीरमध्ये दहशतवादी घटना सामान्य झाल्या आहेत. या दहशतवादी घटनांमध्ये बळी पडलेल्यांपैकी 85 टक्के मुस्लिम समाजाचे लोक आहेत. राजनाथ सिंह यांनी यावेळी पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना भारतात सामील होण्याचे निमंत्रण दिले. ते म्हणाले, आम्ही तुम्हाला आमचे समजतो, पण पाकिस्तान तुम्हाला परदेशी समजतो. ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. भाजपला मत द्या, जेणेकरून आम्ही या प्रदेशात सर्वांगीण विकास करू शकू. राज्यातील विकास पाहून पीओकेमधील लोक भारतात जायचे आहे, असे म्हणतील.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानBJPभाजपा