शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

मतदान जास्त हाेवाे की कमी, सत्ता परिवर्तन झालेच! तीन दशकांत ६ निवडणुकांमध्ये राहिली परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 10:13 IST

Rajasthan Assembly Election: गेल्या ३० वर्षांपासून राजस्थानमध्ये प्रत्येक निवडणुकीनंतर सत्ता परिवर्तन हाेत आले आहे. या काळात सहा निवडणुका झाल्या. त्यापैकी चार वेळा मतदानाचे प्रमाण वाढले, तर दाेन वेळा घटले. मात्र, त्या परिस्थितिदेखील सत्ता परिवर्तन झाले आहे.

जयपूर : गेल्या ३० वर्षांपासून राजस्थानमध्ये प्रत्येक निवडणुकीनंतर सत्ता परिवर्तन हाेत आले आहे. या काळात सहा निवडणुका झाल्या. त्यापैकी चार वेळा मतदानाचे प्रमाण वाढले, तर दाेन वेळा घटले. मात्र, त्या परिस्थितिदेखील सत्ता परिवर्तन झाले आहे. भाजपने १९९३मध्ये जनता दलाच्या साथीने सरकार स्थापन केले हाेते. तर काॅंग्रेसने २००८मध्ये बसपच्या विधायकांना पक्षात ओढून सरकार स्थापन केले हाेते.

- राजस्थानमध्ये यावेळी ७३ टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीच तुलनेत हा आकडा कमी दिसत आहे. - मतदान रात्री उशीरपर्यंत सुरू असल्यामुळे मतदानाचा टक्का वाढू शकताे. - पुन्हा सत्ता परिवर्तन हाेणार की काॅंग्रेसचेच सरकार पुन्हा येणार, हे ३ डिसेंबरलाच कळणार आहे. 

गेल्या ३० वर्षांमध्ये असा राहिला सत्तेचा कल१९९३ : यावर्षी भाजपला बहुमत मिळविता आले नाही. मात्र, भाजपने जनता दलाला साेबत घेऊन सरकार स्थापन केले.१९९८ : काॅंग्रेसने अशाेक गेहलाेत यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढविली. काॅंग्रेसला १५३ तर भाजपला ३३ जागा मिळाल्या. २००३ : भाजपने या निवडणुकीत १२० जागा जिंकल्या. तर काॅंग्रेसला ५६ जागा मिळाल्या. गेहलाेत यांचा पराभव करुन वसुंधरा राजे मुख्यमंत्री झाल्या.२००८ : मतदानात किरकाेळ घट झाली. काॅंग्रेसने बसपच्या ६ आमदारांना साेबत घेऊन सरकार स्थापन केले. गेहलाेत मुख्यमंत्री झाले.२०१३ : १६३ जागा जिंकून प्रचंड बहुमतासह वसुंधरा राजे यांनी सरकार स्थापन केले. काॅंग्रेसला केवळ २१ जागा मिळाल्या.२०१८ : भाजप आणि काॅंग्रेसमध्ये माेठी चुरस यावेळी दिसली. मात्र, पुन्हा सत्ता परिवर्तन झाले. १०० जागा जिंकून काॅंग्रेसने सरकार स्थापन केले.

टॅग्स :congressकाँग्रेसRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक