शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

मतदान जास्त हाेवाे की कमी, सत्ता परिवर्तन झालेच! तीन दशकांत ६ निवडणुकांमध्ये राहिली परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 10:13 IST

Rajasthan Assembly Election: गेल्या ३० वर्षांपासून राजस्थानमध्ये प्रत्येक निवडणुकीनंतर सत्ता परिवर्तन हाेत आले आहे. या काळात सहा निवडणुका झाल्या. त्यापैकी चार वेळा मतदानाचे प्रमाण वाढले, तर दाेन वेळा घटले. मात्र, त्या परिस्थितिदेखील सत्ता परिवर्तन झाले आहे.

जयपूर : गेल्या ३० वर्षांपासून राजस्थानमध्ये प्रत्येक निवडणुकीनंतर सत्ता परिवर्तन हाेत आले आहे. या काळात सहा निवडणुका झाल्या. त्यापैकी चार वेळा मतदानाचे प्रमाण वाढले, तर दाेन वेळा घटले. मात्र, त्या परिस्थितिदेखील सत्ता परिवर्तन झाले आहे. भाजपने १९९३मध्ये जनता दलाच्या साथीने सरकार स्थापन केले हाेते. तर काॅंग्रेसने २००८मध्ये बसपच्या विधायकांना पक्षात ओढून सरकार स्थापन केले हाेते.

- राजस्थानमध्ये यावेळी ७३ टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीच तुलनेत हा आकडा कमी दिसत आहे. - मतदान रात्री उशीरपर्यंत सुरू असल्यामुळे मतदानाचा टक्का वाढू शकताे. - पुन्हा सत्ता परिवर्तन हाेणार की काॅंग्रेसचेच सरकार पुन्हा येणार, हे ३ डिसेंबरलाच कळणार आहे. 

गेल्या ३० वर्षांमध्ये असा राहिला सत्तेचा कल१९९३ : यावर्षी भाजपला बहुमत मिळविता आले नाही. मात्र, भाजपने जनता दलाला साेबत घेऊन सरकार स्थापन केले.१९९८ : काॅंग्रेसने अशाेक गेहलाेत यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढविली. काॅंग्रेसला १५३ तर भाजपला ३३ जागा मिळाल्या. २००३ : भाजपने या निवडणुकीत १२० जागा जिंकल्या. तर काॅंग्रेसला ५६ जागा मिळाल्या. गेहलाेत यांचा पराभव करुन वसुंधरा राजे मुख्यमंत्री झाल्या.२००८ : मतदानात किरकाेळ घट झाली. काॅंग्रेसने बसपच्या ६ आमदारांना साेबत घेऊन सरकार स्थापन केले. गेहलाेत मुख्यमंत्री झाले.२०१३ : १६३ जागा जिंकून प्रचंड बहुमतासह वसुंधरा राजे यांनी सरकार स्थापन केले. काॅंग्रेसला केवळ २१ जागा मिळाल्या.२०१८ : भाजप आणि काॅंग्रेसमध्ये माेठी चुरस यावेळी दिसली. मात्र, पुन्हा सत्ता परिवर्तन झाले. १०० जागा जिंकून काॅंग्रेसने सरकार स्थापन केले.

टॅग्स :congressकाँग्रेसRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक