शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिल्लीत पावसाचा धुमाकूळ, पाण्यात बुडून दोन मुलांसह तिघांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 21:04 IST

Rain In Delhi: मागच्या दोन तीन दिवसांपासून दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, पावसामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळे दिल्लीकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

मागच्या दोन तीन दिवसांपासून दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, पावसामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळे दिल्लीकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र काही ठिकाणी दुर्घटनाही घडल्या आहेत. दिल्लीमध्ये मुसळधार पावसानंतर झालेल्या दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये दोन लहान मुलांसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

पहिल्या दुर्घटनेत दिल्लीच्या आउटर नॉर्थ जिल्ह्यातील बादली ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सिरसपूर येथे दोन मुले अंडरपासमध्ये साठलेल्या पाण्यात खेळण्यासाठी गेली होती. त्यांचा बुडून मृत्यू झाला. पाणी साठलेल्या खड्ड्यात त्यांचे मृतदेह सापडले आहेत. दोन्ही मुलांचं वय सुमारे ९ वर्षे एवढं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दुसऱ्या दुर्घटनेमध्ये दिल्लीतील ओखला येथे ओखला अंडरपासमध्ये साठलेल्या पाण्यात बुडाल्याने ६० वर्षांच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बादली येथील घटना दुपारी २.३० च्या सुमारास घडली आहे. प्राथमिक तपासामध्ये बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मेट्रो जवळच्या अंडरपासमध्ये २.५ ते ३ फूट पाणी साठलेलं होतं. फायर ब्रिगेडने शोध घेतल्यावर २ मुलांचे मृतदेह सापडले.  

टॅग्स :delhiदिल्लीRainपाऊस