शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

Rain Update: तेलंगणामध्ये पावसाने १५, तर आंध्रात १० ठार; जिल्हाधिकाऱ्यांना अतिशय सावध राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 02:17 IST

तेलंगणामध्ये दोन दिवस खासगी संस्थांना सुटी, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन तुकडीने पूर आलेल्या अनेक वसाहतींतून अनेक कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढले.

हैदराबाद : हैदराबाद शहर आणि तेलंगणाच्या वेगवेगळ्या भागांत झालेला जोरदार पाऊस आणि पावसाशी संबंधित घटनांत १५ जण ठार झाले. पावसामुळे अनेक भागांत रस्त्यांवर व सखल भागांत पाणी साचले. मंगळवारी रात्रीपासून जोरदार पावसामुळे हैदराबादेतील वेगवेगळ्या भागांत घरांच्या भिंती पडून मृत्यू झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य सरकारने पावसाच्या पार्श्वभूमीवर येथील आऊटर रिंग रोडवरील बुधवारी आणि गुरुवारी सगळ्या खासगी संस्था, कार्यालये, जीवनावश्यक नसलेल्या सेवांना सुटी जाहीर केली आहे. पुढील दोन दिवसांत लोकांनीही राज्यात पावसाची शक्यता असल्यामुळे घराबाहेर पडू नये, असा सल्ला दिला आहे.

तेलंगणचे नगर विकास मंत्री के. टी. रामा राव, पशूधन विकास मंत्री तेलासानी श्रीनिवास यादव यांनी वरिष्ठ अधिकाºयांची तातडीची बैठक घेऊन मदत व बचाव कामाचा आढावा घेतला. बुधवारी सकाळी येथील गगनपहाड वसाहतीत घर कोसळून मुलासह कुटुंबातील तीन जण मरण पावले. चंद्रयानगुट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन भिंती कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला. दुसºया एका घटनेत इब्राहीमपुºयात मंगळवारी रात्री महिला (४०) आणि तिची मुलगी घराचे छत अंगावर पडून मरण पावल्या. ग्रेटर हैदराबाद मनपा हद्दीत कमालीचा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागांत पाणीचपाणी तुंबले. राज्याचे मुख्य सचिव सोमेश कुमार यांनी सगळ््या जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांना अतिशय दक्ष राहण्याचे आदेश दिले. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन तुकडीने पूर आलेल्या अनेक वसाहतींतून अनेक कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढले.आंध्र प्रदेशमध्ये रस्त्यांची मोठी हानीअमरावती : आंध्र प्रदेशमध्ये गेल्या ४८ तासांत झालेलाजोरदार पाऊस आणि पावसाशी संबंधित घटनांत १० जण ठार झाले, असे सरकारी अधिकाºयाने सांगितले. जोरदार पावसामुळे रस्त्यांची मोठी हानी झाली व अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. गेल्या दोन दिवसांतील पावसामुळे गेल्या २० दिवसांत दुसºयांदा कृष्णा नदीला बुधवारी पूर आला.अधिकाºयांच्या बैठकीत आढावा६.४६ लाख क्युसेक पाणी आंध्र प्रदेशमधील प्रकासम धरणातून सोडले जात असल्यामुळे दुसºयांदा सावधगिरीचा इशारा दिला गेला आहे. या पाण्यामुळे धरणाच्या काठाला असलेल्या वसाहतींना धोका निर्माण होऊ शकतो. मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी परिस्थितीचा आढावा उच्च पातळीवरील बैठकीत घेतला. रेड्डी यांनी पीडित कुटुंबांना सानुग्रह अनुदानही जाहीर केले. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रेड्डी जिल्हाधिकाºयांशीही बोलले व त्यांना अतिदक्ष राहण्यास सांगितले.

टॅग्स :TelanganaतेलंगणाRainपाऊस