शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

देवभूमीमध्ये पावसाचा प्रकोप; उत्तराखंडात ३४ जणांचे बळी; नैनितालशी संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 07:34 IST

जोरदार पावसामुळे उत्तराखंडच्या वेगवेगळ्या भागात आणखी ३० जणांचे बळी

डेहराडून (उत्तराखंड) : देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंड आणि केरळ या दोन्ही राज्यांमध्ये गेले काही दिवस पावसामुळे हाहाकार उडाला आहे. जोरदार पावसामुळे उत्तराखंडच्या वेगवेगळ्या भागात आणखी ३० जणांचे बळी गेल्याचे मंगळवारी उघडकीस आले. कुमाऊँ भागात घरे जमीनदोस्त झाली व अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. अल्मोडा, नैनिताल आणि उधमसिंहनगरमध्ये मोठी जीवितहानी झाली. पावसाने गेलेल्या बळींची एकूण बळींची ३४ वर पोहचली आहे. जवळपास ३०० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. नैनितालकडे जाणाऱ्या तीन रस्त्यांवर सतत दरडी कोसळल्यामुळे पर्यटकांची वर्दळ असलेल्या या शहराचा इतर जिल्ह्यांशी संपर्क तुटला आहे. नैनिताल आणि काठगोदाम दरम्यान असलेला रेल्वेमार्ग वाहून गेला आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी पुरात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या परिवाराला ४ लाख तर घराचे नुकसान झालेल्यांना १.९ लाखांच्या मदतीची घोषणा केली.  (वृत्तसंस्था)आठवडाभर धूमशान; अजूनही ऑरेंज अलर्ट कोच्ची :  केरळमध्ये गेला आठवडाभर सुरु असलेल्या पावसात एकूण ३८ जणांचे बळी गेले आहेत. राज्याच्या दक्षिण-मध्य भागातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आणि भूस्खलन यामुळे नुकसान झाले. या काळात शेकडो घरे व दुकांनांचे प्रचंड नुकसान झाले. १ ते १९ ऑक्टोबर दरम्यान केरळमध्ये १३५ टक्के अतिरिक्त पाऊस झाला. केरळमध्ये २० ऑक्टोबरपासून पावसाचा आणखी एक टप्पा सुरू होणार असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. केरळच्या तिरुअनंतपुरम, पठानमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम, कोझीकोड, वायनाड, कन्नूर आदी १२ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड