शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे २०३० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन?; ५ दशलक्ष टन हरित हायड्रोजन तयार करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 08:20 IST

भारताने जागतिक जैवइंधन क्षेत्रात आघाडी तयार केली आहे. त्यात आज २८ देश व १२ आंतरराष्ट्रीय संस्थांचा समावेश आहे.

नवी दिल्ली - भारत येत्या पाच वर्षांत ५०० गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता वाढवेल. भारतीय रेल्वे शून्य कार्बन उत्सर्जनासाठी सज्ज होईल आणि २०३० पर्यंत दरवर्षी पाच दशलक्ष टन हरित हायड्रोजन तयार करण्यात येईल. ऊर्जा क्षेत्रातील हे महत्त्वाचे टप्पे गाठण्यासाठी देश सज्ज असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केला. हे लक्ष्य अवघड असले तरी गेल्या दहा वर्षांत या क्षेत्रात भारताने जे मिळवले आहे, त्यानुसार हे लक्ष्य निश्चित गाठता येईल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

दिल्ली, द्वारका येथील यशोभूमी (आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर) येथे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालय आयोजित ‘इंडिया एनर्जी वीक २०२५’ ही आंतरराष्ट्रीय परिषद व प्रदर्शन मंगळवारी सुरू झाले. त्याचा शुभारंभ मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. भारताचे एनर्जी क्षेत्र हे स्रोतांचा पुरेपूर उपयोग करणे, देशात सातत्याने नवनव्या संकल्पना राबवणे, आर्थिक व राजकीय स्थैर्य, धोरणात्मक भौगोलिकता आणि ही भौगोलिकता एनर्जी व्यापाराला अधिक आकर्षक व सुलभ बनवते, भारत हा जागतिक शाश्वततेसाठी कटिबद्ध आहे. या पाच प्रमुख खांबांवर एनर्जी क्षेत्र आधारले असल्याचे ते म्हणाले.

५०० दशलक्ष टनाचा कच्चा मालजैवइंधनासाठी देशाकडे ५०० दशलक्ष टनाचा कच्चा माल आहे. भारताने जागतिक जैवइंधन क्षेत्रात आघाडी तयार केली आहे. त्यात आज २८ देश व १२ आंतरराष्ट्रीय संस्थांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर भारत एनर्जी उपाय देण्यासाठी सज्ज आहे.

सौरऊर्जेमध्ये ३२ पटीने वाढदहा वर्षांत सौरऊर्जा क्षमतेत ३२ पट वाढ झाली. लवकरच २० टक्के अनिवार्य इथेनॉल मिश्रणाचा निर्णय होईल. ऑक्टोबरपूर्वी हे लक्ष्य गाठले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :railwayरेल्वेNarendra Modiनरेंद्र मोदी