शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊनमध्ये रेल्वेने केली नफेखोरी’; राहुल गांधींच्या आरोपावर लगेचच उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 06:26 IST

रेल्वेमंत्र्यांकडून खंडन : नफेखोरी नव्हे, हे तर अनुदान

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे लागू केलेल्या देशव्यापी ‘लॉकडाऊन’च्या काळात लोक अनंत अडचणी सोसत असताना सरकारने मात्र नफेखोरी केली, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला.‘दररोज एक टष्ट्वीट’ या मोहिमेत हिंदीतून केलेल्या टष्ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले की, देशावर साथीच्या रोगाचे सावट आहे व लोक अडचणीत आहेत; पण हे जनताविरोधी सरकार मात्र आपत्तीतही नफेखोरी करून स्वत:चे खिसे भरत आहे.या टष्ट्वीटसोबत गांधी यांनी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमीही जोडली. स्थलांतरित मजुरांसाठी विशेष ‘श्रमिक’ गाड्या चालवून रेल्वेने ४२९ कोटी रुपये कमावले, असे त्या बातमीत म्हटले होते.या विशेष रेल्वेगाड्यांनी जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या भाड्याचे पैसे भरण्याचे आश्वासन सोनिया गांधी यांनी दिले होते. त्याचे काय झाले, असे आता लोक विचारत आहेत.लगेच उत्तर...रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी राहुल गांधी यांच्या या आरोपाला लगेच टिष्ट्वटरवरूनच उत्तर दिले. त्यांनी लिहिले की, ज्यांनी देश लुटला असेच लोक अनुदानाला नफा म्हणू शकतात. विशेष ‘श्रमिक’ गाड्या चालविताना रेल्वेला राज्य सरकारांकडून जेवढे पैसे मिळाले त्याहून जास्त पैसे रेल्वेने स्वत: खर्चकेले.उत्पन्नाहून सहापट खर्चअधिकृत आकडेवारीनुसार या ‘श्रमिक’ गाड्या चालविण्यासाठी रेल्वेने २,१४२ कोटी रुपये खर्च केले व त्यातून रेल्वेला ४२९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.‘आरटीआय’ कार्यकर्ते अजय बोस यांच्या अर्जाच्या उत्तरात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार २९ जूनपर्यंत रेल्वेने ४,६१५ गाड्या चालवून ४२८ कोटी मिळविले होते.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेRahul Gandhiराहुल गांधी