शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

आरक्षित तिकीट रद्द केल्यानंतर कसा मिळवाल रिफंड?; जाणून घ्या रेल्वेचे नवे नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 10:35 IST

रेल्वेनं तिकीट रिफंड करण्याचे नियम बदलले; नवी नियमावली जाहीर

नवी दिल्ली: आरक्षित करण्यात आलेली तिकीटं रद्द करण्यात आल्यानंतर रिफंड मिळवण्यासाठीचे नियम रेल्वेकडून बदलण्यात आले आहेत. २१ मार्चपासून नवे नियम लागू झालू आहेत. नव्या नियमांनुसार आधीच आरक्षित करण्यात आलेली तिकीटं रद्द करण्यात आल्यास पूर्ण रिफंड देण्यात येईल.१. रेल्वेनं रद्द केलेल्या तिकीटांसाठी-रेल्वे मंत्रालयानं जारी केलेल्या नव्या नियमांनुसार, प्रवासाच्या सहा महिने आधी (प्रवासाच्या आधीचे तीन दिवस वगळून) तिकीट रद्द केल्यास काऊंटरवरुन रिफंड घेता येईल.२. ई-तिकिटांसाठी-नव्या नियमांनुसार ई-तिकिटांचे पैसे आपोआप परत दिले जातील. प्रवाशानं ज्या खात्याचा वापर करून तिकीट आरक्षित केलं, त्याच खात्यात पैसे रिफंड केले जातील. क्रिस आणि आयआरसीटीसी यासाठी आवश्यक ती यंत्रणा तयार करतील.३. रद्द न करण्यात आलेल्या ट्रेन्ससाठी- जर एखाद्या प्रवाशाला प्रवास करायचा नसल्यास, विशेष प्रकरण म्हणून आरक्षित केलेल्या तिकिटासाठी पूर्ण रिफंड दिला जाईल. पीएसआर काऊंटर किंवा ई-तिकीट अशा दोन्हींसाठी हा नियम लागू असेल.४. पीएसआर काऊंटरसाठी- प्रवासी प्रवासाच्या सहा महिने आधीपासून ते प्रवास करण्याच्या तारखेपर्यंत (प्रवासाआधीचे तीन दिवस वगळून) स्टेशनवर टीडीआर (तिकीट डिपॉझिट रिसीट) जमा करू शकतो. यानंतरच्या ६० दिवसांत प्रवाशाला (१० दिवस वगळून) चीफ क्लेम ऑफिसरकडे (सीसीएम) टीडीआरचा तपशील जमा करावा लागेल. त्यानंतर पडताळणी करून त्याला रिफंड दिला जाईल. ई-तिकीटं ऑनलाईन रद्द केली जाऊ शकतात. त्या तिकिटांचं रिफंडदेखील ऑनलाईनच करण्यात येईल. प्रवासी त्यांचं पीसीआर काऊंटरवरील तिकीट १३९ क्रमांकावर संपर्क साधून किंवा आयआरसीटीच्या संकेतस्थळावर जाऊनदेखील रद्द करू शकतात. प्रवासाच्या सहा महिने आधीपासून तिकीट रद्द केलं जाऊ शकतं.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे