शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

आरक्षित तिकीट रद्द केल्यानंतर कसा मिळवाल रिफंड?; जाणून घ्या रेल्वेचे नवे नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 10:35 IST

रेल्वेनं तिकीट रिफंड करण्याचे नियम बदलले; नवी नियमावली जाहीर

नवी दिल्ली: आरक्षित करण्यात आलेली तिकीटं रद्द करण्यात आल्यानंतर रिफंड मिळवण्यासाठीचे नियम रेल्वेकडून बदलण्यात आले आहेत. २१ मार्चपासून नवे नियम लागू झालू आहेत. नव्या नियमांनुसार आधीच आरक्षित करण्यात आलेली तिकीटं रद्द करण्यात आल्यास पूर्ण रिफंड देण्यात येईल.१. रेल्वेनं रद्द केलेल्या तिकीटांसाठी-रेल्वे मंत्रालयानं जारी केलेल्या नव्या नियमांनुसार, प्रवासाच्या सहा महिने आधी (प्रवासाच्या आधीचे तीन दिवस वगळून) तिकीट रद्द केल्यास काऊंटरवरुन रिफंड घेता येईल.२. ई-तिकिटांसाठी-नव्या नियमांनुसार ई-तिकिटांचे पैसे आपोआप परत दिले जातील. प्रवाशानं ज्या खात्याचा वापर करून तिकीट आरक्षित केलं, त्याच खात्यात पैसे रिफंड केले जातील. क्रिस आणि आयआरसीटीसी यासाठी आवश्यक ती यंत्रणा तयार करतील.३. रद्द न करण्यात आलेल्या ट्रेन्ससाठी- जर एखाद्या प्रवाशाला प्रवास करायचा नसल्यास, विशेष प्रकरण म्हणून आरक्षित केलेल्या तिकिटासाठी पूर्ण रिफंड दिला जाईल. पीएसआर काऊंटर किंवा ई-तिकीट अशा दोन्हींसाठी हा नियम लागू असेल.४. पीएसआर काऊंटरसाठी- प्रवासी प्रवासाच्या सहा महिने आधीपासून ते प्रवास करण्याच्या तारखेपर्यंत (प्रवासाआधीचे तीन दिवस वगळून) स्टेशनवर टीडीआर (तिकीट डिपॉझिट रिसीट) जमा करू शकतो. यानंतरच्या ६० दिवसांत प्रवाशाला (१० दिवस वगळून) चीफ क्लेम ऑफिसरकडे (सीसीएम) टीडीआरचा तपशील जमा करावा लागेल. त्यानंतर पडताळणी करून त्याला रिफंड दिला जाईल. ई-तिकीटं ऑनलाईन रद्द केली जाऊ शकतात. त्या तिकिटांचं रिफंडदेखील ऑनलाईनच करण्यात येईल. प्रवासी त्यांचं पीसीआर काऊंटरवरील तिकीट १३९ क्रमांकावर संपर्क साधून किंवा आयआरसीटीच्या संकेतस्थळावर जाऊनदेखील रद्द करू शकतात. प्रवासाच्या सहा महिने आधीपासून तिकीट रद्द केलं जाऊ शकतं.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे