शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

राहुल गांधी अमोरिकेत बरसले, रोजगार उपलब्ध करण्यात मोदी सरकार अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 11:59 IST

राहुल गांधी यांनी आता प्रिन्स्टन विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

ठळक मुद्दे रोजगार नसणे हा भारतासाठी मोठा अडथळा होऊन बसला आहे, दररोज ३०,००० मुले बेरोजगार बाहेर येतात

न्यूयाँर्क, दि२०- बर्कले विद्यापिठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती आणि त्यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारवर टीका केल्यानंतर राहुल गांधी यांनी आता प्रिन्स्टन विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी रात्री त्यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याचे समजते. राहुल गांधी सध्या दोन आठवड्यांच्या अमेरिका दौर्यावर असून या काळात ते विविध विचारवंत, विद्यार्थी, अनिवासी भारतीय यांच्याशी चर्चा करणार आहेत.

भारतात रोजगाराच्या संधी कमी असल्याबद्दल प्रिन्स्टन विद्यापिठातील अध्यापक सोंधी यांनी विचारल्यावर राहुल यांनी जितकी गरज आहे तितक्या प्रमाणात भारत सरकार रोजगार उपलब्ध करु शकलेले नाही असे उत्तर दिले. रोजगार नसणे हा भारतासाठी मोठा अडथळा होऊन बसला आहे दररोज ३०,००० मुले बेरोजगार बाहेर येतात मात्र ४०० ते ५०० नोकर्याच उपलब्ध असतात. भारताला या संकटातून बाहेर यावे लागेल. राहुल यांनी मोदींच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडियावरही टीका केली. मेक इन इंडीयामध्ये लघू उद्योग वाढणे अपेक्षित होते मात्र त्याचा फायदा केवळ मोठ्या उद्योगांना होत असल्याचे मत गांधी यांना मांडले . यांत्रिकीकरण व संगणकाने रोजगार जातो याबाबत विचारले असता तो म्हणाले, १९९० साली संगणक आल्यावर रोजगार जाईल अशी चर्चा होत असे. आताही चालकाविना गाडीमिळे नोकर्या जातील असो म्हणतात पण त्याने नवे रोजगार येतील असंही मी एेकलंय. यांत्रिकीकरणाने रोजगार जात नाहीत तर रोजगाराचं स्वरुप बदलतं असं मला वाटतं. 

भारताच्या राजकीय व्यवस्थेचा केंद्रीकरण हा एक मोठा दोष आहे. राजकीय विकेंद्रीकरण फार महत्त्वाचे आहे असे राहुल यांनी भारतातील सध्याच्या राजकीय व्यवस्थेबाबत बोलताना सांगितले. भारताच्या विकासात अनिवासी भारतायांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी