शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

राहुल गांधी अमोरिकेत बरसले, रोजगार उपलब्ध करण्यात मोदी सरकार अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 11:59 IST

राहुल गांधी यांनी आता प्रिन्स्टन विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

ठळक मुद्दे रोजगार नसणे हा भारतासाठी मोठा अडथळा होऊन बसला आहे, दररोज ३०,००० मुले बेरोजगार बाहेर येतात

न्यूयाँर्क, दि२०- बर्कले विद्यापिठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती आणि त्यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारवर टीका केल्यानंतर राहुल गांधी यांनी आता प्रिन्स्टन विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी रात्री त्यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याचे समजते. राहुल गांधी सध्या दोन आठवड्यांच्या अमेरिका दौर्यावर असून या काळात ते विविध विचारवंत, विद्यार्थी, अनिवासी भारतीय यांच्याशी चर्चा करणार आहेत.

भारतात रोजगाराच्या संधी कमी असल्याबद्दल प्रिन्स्टन विद्यापिठातील अध्यापक सोंधी यांनी विचारल्यावर राहुल यांनी जितकी गरज आहे तितक्या प्रमाणात भारत सरकार रोजगार उपलब्ध करु शकलेले नाही असे उत्तर दिले. रोजगार नसणे हा भारतासाठी मोठा अडथळा होऊन बसला आहे दररोज ३०,००० मुले बेरोजगार बाहेर येतात मात्र ४०० ते ५०० नोकर्याच उपलब्ध असतात. भारताला या संकटातून बाहेर यावे लागेल. राहुल यांनी मोदींच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडियावरही टीका केली. मेक इन इंडीयामध्ये लघू उद्योग वाढणे अपेक्षित होते मात्र त्याचा फायदा केवळ मोठ्या उद्योगांना होत असल्याचे मत गांधी यांना मांडले . यांत्रिकीकरण व संगणकाने रोजगार जातो याबाबत विचारले असता तो म्हणाले, १९९० साली संगणक आल्यावर रोजगार जाईल अशी चर्चा होत असे. आताही चालकाविना गाडीमिळे नोकर्या जातील असो म्हणतात पण त्याने नवे रोजगार येतील असंही मी एेकलंय. यांत्रिकीकरणाने रोजगार जात नाहीत तर रोजगाराचं स्वरुप बदलतं असं मला वाटतं. 

भारताच्या राजकीय व्यवस्थेचा केंद्रीकरण हा एक मोठा दोष आहे. राजकीय विकेंद्रीकरण फार महत्त्वाचे आहे असे राहुल यांनी भारतातील सध्याच्या राजकीय व्यवस्थेबाबत बोलताना सांगितले. भारताच्या विकासात अनिवासी भारतायांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी