शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Rahul Gandhi Yatra: राहुल गांधींची यात्रा काही थांबेना! आता अरुणाचल प्रदेश ते गुजरात यात्रा काढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 06:41 IST

चीनच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल  

आदेश रावल लोकमत न्यूज नेटवर्क  रायपूर : ‘भारत जोडो’ यात्रेनंतर काँग्रेस आता देशाच्या पूर्व भागातून पश्चिम भागात यात्रा काढण्याच्या विचारात आहे. रायपूर अधिवेशनाच्या तिसऱ्या व शेवटच्या दिवशी पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, आता अरुणाचल ते गुजरात यात्रा काढण्याचा विचार आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षांना आराखडा तयार करण्याचे सुचविले. दरम्यान, शेवटच्या दिवशी राहुल गांधी यांनी चीनच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर थेट हल्ला चढविला. 

गौतम अदानींवरही निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की, अडाणी हे ईस्ट इंडिया कंपनीसारखे देशाला लुटत आहेत. आम्ही पंतप्रधानांना विचारले, तुमचा अदानींशी संबंध काय? त्यानंतर मोदी सरकारने अदानींना संरक्षण देणे सुरु केले. 

हुकूमशाहीविरुद्ध जनतेला लढा द्यावा लागेल : खरगे भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार लोकशाही मूल्यांविरुद्ध आहे. लोकशाही वाचवण्यासाठी लोकांना या हुकूमशाहीविरुद्ध जोरदार लढा द्यावा लागेल. सरकार जनतेसाठी काम करत नाही. फक्त हुकूमशाही चालवत आहे. गरीब, अनुसूचित जमाती-जाती आणि महिलांशी संबंधित मुद्दे आम्हाला संसदेत मांडता येत नाहीत. २००४ पूर्वी अदानींची संपत्ती ३,००० कोटी होती. जी २०१४ मध्ये वाढून ५०,००० कोटी रुपये झाली.      - मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

छत्तीसगडमधील आमच्या नेत्यांवर ईडी व आयकरचे छापे पडत आहेत. सरकार फक्त ‘उद्योगपती मित्रांचा’ आवाज ऐकत आहे. माध्यमे व न्यायव्यवस्था यांना दाबले जात आहे. संसदेत विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात आहे.     - प्रियांका गांधी, सरचिटणीस, काँग्रेस

भाजप व आरएसएसचे लोक सत्तेसाठी हपापलेले आहेत. आमचे परराष्ट्र मंत्री म्हणतात की, चीनची अर्थव्यवस्था आमच्यापेक्षा खूप मजबूत आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी लढू शकत नाही. हा कसला राष्ट्रवाद?        - राहुल गांधी, काँग्रेस नेते 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी