शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

…म्हणून राहुल गांधी करणार नाही वाढदिवस साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 12:14 IST

बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये मेंदूज्वरामुळे आतापर्यंत १०८ मुलांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली - बिहारमधील मुझफ्फरपूर आणि आससापच्या परिसरात मेंदुज्वर (एईएस) या आजाराने थैमान घातले आहे. आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावेळी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते आणि लहान मुलांशी सवांद साधणार आहे.

बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये मेंदूज्वरामुळे आतापर्यंत १०८ मुलांचा मृत्यू झाला आहे. लहान मुलांसाठी यमदूत बनलेल्या या आजाराला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात सरकारला अपयश येत असल्याचे पहायला मिळत आहे. राहुल यांनी मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी होता यावं यामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आपल्या ४९ व्या वाढदिवसाला राहुल दिल्लीतील कॉंग्रेसच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची भेट घेणार असून त्यांनतर लहान मुलांशी सवांद साधणार आहे.

 

राहुल गांधी यांचा जन्म १९ जून १९७० मध्ये झाला. राहुल हे पहिल्यांदा २००४ मध्ये अमेठीमधून खासदार म्हणून निवडून आले. त्यांनतर ही राहुल २००९ ते २००१४ ला पुन्हा अमेठीमधून खासदार झाले. परंतु २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत त्यांच्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठा धक्का त्यांना याच मतदार संघातून मिळाला. त्याच कारण,लोकसभा निवडणुकीत खासदार स्मृती ईराणी यांनी त्यांचा पराभव केला आहे.