शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

‘भारत जोडो’त राहुल गांधींना धक्काबुक्की?; आसाम सरकार लोकांना धमकावत असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 08:43 IST

ताफ्यावर दुसऱ्यांदा हल्ला

विश्वनाथ चरियाली : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाममध्ये रविवारी राहुल गांधींना धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी राहुल यांची सुरक्षा करत त्यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना परत बसमध्ये नेले. ही घटना सोनीतपूरमध्ये घडल्याचा आरोप काॅंग्रेस नेत्यांनी केला आहे.

राहुल गांधी म्हणाले की, भाजपचे कार्यकर्ते झेंडा घेत आमच्या बससमोर आले. मी उतरलो आणि ते पळून गेले. तुम्हाला पाहिजे तितके आमचे पोस्टर्स फाडून टाका. हा आमच्या विचारधारेचा लढा आहे, आम्ही कोणाला घाबरत नाही. न्याय यात्रेच्या ताफ्यावर ४८ तासांत दुसऱ्यांदा हल्ला झाला आहे. भाजपच्या लोकांनी कॅमेरामन,  दोन महिलांवर हल्ला केला, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

लोक घाबरत नाहीतआसाममधील भाजपप्रणीत सरकार भारत जोडो न्याय यात्रेत सामील होऊ नका म्हणून लोकांना धमकावत असून, यात्रा मार्गावरील कार्यक्रमांना परवानगी नाकारत आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी येथे केला. धमक्यांचे सत्र सुरूच आहे, पण लोक भाजपला घाबरत नाहीत, असेही ते म्हणाले.

घोषणा देणाऱ्यांना देत राहिले फ्लाइंग किसयात्रा सुरू होती त्यावेळी भाजपचे झेंडे घेऊन आलेल्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी राहुल गांधी घोषणा देणाऱ्यांना फ्लाइंग किस देत राहिले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस