शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

‘भारत जोडो’त राहुल गांधींना धक्काबुक्की?; आसाम सरकार लोकांना धमकावत असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 08:43 IST

ताफ्यावर दुसऱ्यांदा हल्ला

विश्वनाथ चरियाली : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाममध्ये रविवारी राहुल गांधींना धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी राहुल यांची सुरक्षा करत त्यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना परत बसमध्ये नेले. ही घटना सोनीतपूरमध्ये घडल्याचा आरोप काॅंग्रेस नेत्यांनी केला आहे.

राहुल गांधी म्हणाले की, भाजपचे कार्यकर्ते झेंडा घेत आमच्या बससमोर आले. मी उतरलो आणि ते पळून गेले. तुम्हाला पाहिजे तितके आमचे पोस्टर्स फाडून टाका. हा आमच्या विचारधारेचा लढा आहे, आम्ही कोणाला घाबरत नाही. न्याय यात्रेच्या ताफ्यावर ४८ तासांत दुसऱ्यांदा हल्ला झाला आहे. भाजपच्या लोकांनी कॅमेरामन,  दोन महिलांवर हल्ला केला, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

लोक घाबरत नाहीतआसाममधील भाजपप्रणीत सरकार भारत जोडो न्याय यात्रेत सामील होऊ नका म्हणून लोकांना धमकावत असून, यात्रा मार्गावरील कार्यक्रमांना परवानगी नाकारत आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी येथे केला. धमक्यांचे सत्र सुरूच आहे, पण लोक भाजपला घाबरत नाहीत, असेही ते म्हणाले.

घोषणा देणाऱ्यांना देत राहिले फ्लाइंग किसयात्रा सुरू होती त्यावेळी भाजपचे झेंडे घेऊन आलेल्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी राहुल गांधी घोषणा देणाऱ्यांना फ्लाइंग किस देत राहिले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस