शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

राहुल गांधी भारत जोडो यात्रा सोडणार होते; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 11:03 IST

काँग्रेस सरचिटणीस वेणुगोपाल यांचा खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचीभारत जोडो यात्रा यशस्वीपणे संपली आहे; परंतु, या यात्रेबद्दल सांगताना काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी खुलासा केला की, सुरुवातीला हे फार सोपे नव्हते, कारण यात्रेच्या तिसऱ्या दिवशी केरळमध्ये यात्रा असताना राहुल गांधींना गुडघ्यात तीव्र वेदना होत होत्या. वेदना इतकी तीव्र होती की राहुल गांधींनी त्यांच्याशिवाय प्रवास सुरू ठेवण्याचा सल्ला दिला.  

वेणुगोपाल म्हणाले की, राहुल गांधींच्या गुडघेदुखीची माहिती मिळताच प्रियांका गांधी यांचाही फोन आला. इतर ज्येष्ठ नेत्यांकडे प्रचाराची धुरा सोपवण्याचा त्यांनी विचार केला; पण राहुल गांधींशिवाय या प्रवासाची कल्पनाही होऊ शकत नाही. त्यानंतर राहुल गांधींनी शिफारस केलेले फिजिओथेरपिस्ट भेटीला गेले. त्यांनी त्यांच्यावर उपचार केले आणि त्यांचा त्रास हळूहळू बरा झाला. केरळमधील पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधताना स्वत: राहुल गांधी यांनी गुडघ्याच्या समस्येबद्दल सांगितले होते. ते म्हणाले होते की, जेव्हा जेव्हा त्यांना कठीण जाते तेव्हा ते पक्ष कार्यकर्ते आणि जनतेचा आधार घेतात.

भारत जोडो यात्रेने ७५ जिल्हे, १२ राज्ये आणि दाेन केंद्रशासित प्रदेशांमध्ये १४६ दिवसांत ४,००० किलोमीटरहून अधिक अंतर कापले. यात्रेतील थांबे वगळता राहुल गांधी दररोज पायी चालत होते. यामध्ये तामिळनाडूची कन्याकुमारी ते केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, यूपी, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि जम्मू- काश्मीर या राज्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा