शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"भारत हा एक आवाज आहे, तो आवाज ऐकायचा असेल तर अंहकार बाजूला ठेवा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 12:53 IST

अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

Rahul Gandhi, Modi Govt No trust motion: काही लोक म्हणतात हा एक देश आहे, काही म्हणतात हा वेगवेगळ्या भाषांचा देश आहे. काही म्हणतात की हा धर्म आहे, हे सोने आहे, हे चांदी आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की या देशाचा आवाज एकच आहे. हा भारत देश एक आवाज आहे. भारत हा एक आवाज आहे, तो आवाज ऐकायचा असेल तर अंहकार बाजूला ठेवावाच लागेल. हा आवाज ऐकायचा असेल तर आपला अहंकार, आपली स्वप्ने बाजूला ठेवावी लागतील. तरच तो आवाज ऐकू येईल, अशा शब्दांत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपाप्रणित एनडीए सरकारवर घणाघात केला. मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्तावावर संसदेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते.

गांधी पुढे म्हणाले, "भारत हा एक संपूर्ण देश आहे. त्याचा आवाज एक आहे. या आवाजाची हाक तुमच्यापर्यंत पोहोचायची असेल तर तुम्हाला तुमचा अंहकार बाजूला ठेवावा लागेल. मी रोज ८-१० किमी रनिंग (धावणे) करायचो. त्यामुळे मी सहज २०-२५ किमी चालू शकतो असे मला वाटायचे. माझ्यात तो अहंकार होता. पण जेव्हा मी तसे करायचा प्रयत्न केला, तेव्हा माझ्यातला अहंकार क्षणात नष्ट झाला. कारण दोन-तीन दिवसांतच माझे गुडघे इतके दुखू लागले की माझा अहंकार निघून गेला. माझा अहंकार लांडग्याएवढा मोठा होता, तो अगदी मुंगीएवढा शिल्लक राहिला."

"मी भारत जोडो यात्रा केली. या यात्रेदरम्यान एका शेतकऱ्याने कापसाचा गठ्ठा दिला. तो मला म्हणाला की, राहुलजी माझ्याकडे हेच राहिले आहे. बाकी काही राहिले नाही. मी शेतकऱ्याला विचारले की, विम्याचे पैसे मिळाले का? तो म्हणाला नाही... भारतातील बड्या उद्योगपतींनी ते हिसकावून घेतले. मी एक विचित्र गोष्ट पाहिली. त्याच्या हृदयातील वेदना मला जाणवल्या. त्याची वेदना माझी वेदना बनली. त्याचाच अर्थ हा सारा प्रकार योग्य नाही," असेही राहुल गांधी म्हणाले.

"मणिपूरमध्ये काहीही शिल्लक राहिलेले नाही. भाजपा सरकारने मणिपूरमध्ये हिंदुस्थानची आणि भारतमातेची हत्या केली. तुम्ही लोक देशद्रोही आहात, तुमचे या देशावर किंवा देशातील लोकांवर प्रेम करत नाही," असा घणाघाती आरोप राहुल गांधींनी केली.

टॅग्स :ParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनRahul Gandhiराहुल गांधी