शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

CAAवर राहुल गांधींनी फक्त 10 ओळी बोलून दाखवावे, भाजपाचे आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 21:06 IST

राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काँग्रसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या राहुल गांधी यांनी या कायद्यातील तरतुदींवर फक्त 10 ओळी बोलून दाखवावे, असे आव्हान जे. पी. नड्डा यांनी केले आहे. 

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भाजपाने आभार प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यावेळी राहुल गांधी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यातील तरतुदींवर फक्त 10 ओळी बोलून दाखवावे. त्यांनी दोन ओळीत सांगावे की, या कायद्यामुळे देशाचे काय नुकसान होणार आहे, असे जे. पी. नड्डा म्हणाले.

याशिवाय, या देशाचे दुर्दैव आहे की, जे भारताचे नेतृत्व करण्यास येतात त्यांना नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत मूलभूत माहिती सुद्धा माहीत नाही, असे म्हणत जेपी नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात झालेल्या हिंसक आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण, या नुकसानीबद्दल राहुल गांधींनी काहीच निषेध केला नाही, असेही जेपी नड्डा यांनी सांगितले. 

दरम्यान, दुसरीकडे राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देशामध्ये फूट पाडून द्वेष लपवत असल्याचा आरोप केला आहे. एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून राहुल गांधी यांनी ट्विट करून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, नरेंद्र मोदी आणि अमित शाह देशात असलेल्या बेरोजगारी व अर्थव्यवस्थेचे नुकासान केल्यामुळे जनतेच्या मनात असणाऱ्या रागाला सामोरे जाऊ शकत नाही. यामुळे ते भारतामध्ये फूट पाडून द्वेष लपवत आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक