शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

राहुल गांधी यांनी झापल्यावर काँग्रेस नेत्याची माफी, भाजपा नेत्यांच्या जातीचा केला होता उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 05:34 IST

वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेसचे नेते सी. पी. जोशी यांची अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीर कानउघाडणी केल्यानंंतर जोशी यांनी माफी मागितली आहे.

नवी दिल्ली : हिंदुत्वाबद्दल फक्त ब्राह्मणांनाच बोलण्याचा अधिकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उमा भारती, साध्वी ऋतंबरा हे ब्राह्मणेतर असल्याने ते हिंदुत्वाबद्दल कसे काय बोलू शकतात? असे वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेसचे नेते सी. पी. जोशी यांची अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीर कानउघाडणी केल्यानंंतर जोशी यांनी माफी मागितली आहे.नाथद्वारा येथे केलेल्या भाषणात जोशी म्हणाले की, हिंदू धर्माविषयीचे ज्ञान फक्त ब्राह्मण व पंडितांना असते. उमा भारती लोधी जातीतल्या आहेत. मोदींसह ब्राह्मणेतर नेत्यांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. काँग्रेसजन हे हिंदू नाहीत असा भाजपा नेते प्रचार करतात. यांना अशी प्रमाणपत्रे देण्याचा अधिकार कोणी दिला? भाजपाने विद्यापीठ स्थापन केले आहे की काय?टीका होऊ लागताच, राहुल गांधी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हणाले की, समाजातील कोणत्याही वर्गाच्या भावना दुखावतील अशी वक्तव्ये काँग्रेस नेत्यांनी करू नये अशी समजही त्यांनी दिली. त्यानंतर जोशी यांनी माफी मागितली.

टॅग्स :Electionनिवडणूक