शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

जातनिहाय जनगणनेसंदर्भात राहुल गांधींनी सांगितली RSS ची भूमिका, सरकारवरही हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 17:05 IST

"देशातील सर्व संस्था आरएसएसच्या हवाली करून दिल्या आहेत. ज्यांवर नागपूरचा कंट्रोल आहे. त्यांत भारतातील 90 टक्के लोकांसाठी कुठलेही स्थान नाही."

काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी आज हरियाणातील असंध येथे एका प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाना साधत, शेतकरी, तरुण आणि जातनिहाय जनगणना आदी मुद्यांवर भाष्य केले. तसेच, हरियाणातील तरुण अमेरिकेत का जात आहेत? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

जातनिहाय जनगणेसंदर्भात काय म्हणाले राहुल? -जातनिहाय जनगणेसंदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले, "इलेक्शन कमीशनमध्ये भाजपचे लोक, ईडी आणि सीबीआय सारख्या संस्थांमध्ये भाजपचे लोक, आपल्याला येथे गरीब आणि दुसऱ्या जातीची लोकं सापडणार नाहीत. यामुळे आम्ही जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहोत."

राहुल गांधी म्हणाले, "भाजपवाले संविधानावर हल्ला करत आहेत. भारतात कुणाची संख्या किती आहे? ते आम्ही तपासायला सांगत आहोत. आरएसएस जातनिहाय जनगणना करायला सांगतो, पण आतून नकार देतो. गरीब मागास आपल्याला मोठ्या पदावर दिसणार नाही."

'अमेरिकेत जाण्यासाटी जमीन विकली' -राहुल गांधी म्हणाले, "मी अमेरिकेत गेलो होते, तेव्हा बघितले की, एका रूममध्ये 15 ते 20 लोक झोपलेले पाहिले. त्यावेळी एका तरुणाने मला सांगितले की, त्यांतील अनेकांनी अमेरिकेत येण्यासाठी 30 ते 50 लाख रुपयांचे कर्ज तरी गेतले आहे अथवा त्यांची जमीन तरी विकली आहे. यावर मी म्हणालो की, एवढ्या पैशात तर ते हरियाणामध्ये एखादा चांगला बिझनेस सुरू करू शकले असते. यावर तो तरुण म्हणाला, राज्यात असे करणे शक्य नाही."

राहुल गांधी पुडे म्हणाले, "ही लढाई हरियाणा नव्हे, तर भारताला वाचविण्यची आहे. देशातील सर्व संस्था आरएसएसच्या हवाली करून दिल्या आहेत. ज्यांवर नागपूरचा कंट्रोल आहे. त्यांत भारतातील 90 टक्के लोकांसाठी कुठलेही स्थान नाही." 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ