शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

‘आत्मनिर्भर भारत’ची राहुल गांधींकडून खिल्ली; सहा कलमी उपरोधिक ट्विटने मोदी सरकारवर केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 06:42 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ या महत्त्वाकांक्षी योजनेची मार्मिकपणे खिल्ली उडविली.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी सकाळी हिंदीमधून एक सहा कलमी उपरोधिक ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ या महत्त्वाकांक्षी योजनेची मार्मिकपणे खिल्ली उडविली.

राहुल गांधीचे हे ट्विट असे :

‘‘कोरोना काळात सरकारची कामगिरी : फेब्रुवारी- ‘नमस्ते ट्रम्प’मार्च- मध्यप्रदेशचे सरकार पाडलेएप्रिल- मेणबत्त्या लावल्यामे- सरकारची सहावी वर्षपूर्तीजून- बिहारमध्ये व्हर्च्युअल रॅली

जुलै- राजस्थान सरकार पाडण्याचे प्रयत्न यामुळेच देश कोरोनाविरुद्धच्या लढाईत ‘आत्मनिर्भर’ आहे.’’ राहुल गांधी गेले काही दिवस दररोज एक टष्ट्वीट करून मोदींवर सडकून टीका करीत आहेत. सोमवारच्या ट्विटमध्ये त्यांनी ‘मोदींनी सत्तेसाठी स्वत:ची ‘कणखर नेत्या’ची खोटी प्रतिमा निर्माण केली’, असा घणाघाती आरोप केला होता.

‘अशाने काँग्रेस टष्ट्वीटपुरती शिल्लक राहील’

राहुल गांधी यांच्या या दैनिक ट्विट हल्ल्याला भाजपतर्फे केंद्रीय माहितीमंत्री प्रकाश जावडेकर यांनी खरमरीत उत्तर दिले. पत्रकारांशी बोलताना जावडेकर म्हणाले, लोकांसाठी काहीही काम करीत नसल्याने एकेक नेता काँग्रेस सोडून जात आहे आणि राहुल गांधी दररोज फक्त टष्ट्वीट करीत आहेत. अशाने काँग्रेस फक्त टष्ट्वीटपुरतीच शिल्लक राहील, असे दिसते. हताश व निराश झालेला हा पक्ष सैरभैरपणे सरकारवर आरोप करीत आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी