शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राहुल गांधी बनले कवी, 'राफेल' करारावर केली 'उपहासात्मक कविता'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 15:37 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कविता करत मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. तर, मध्य प्रदेशच्या चित्रकूट येथील सभेत बोलतानाही

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी एका कवितेतून मोदी सरकारवर टीका केली आहे. राफेल करारावर राहुल यांनी ही कविता लिहिली असून यातून मोदींना टोमणे लगावले आहेत. जनजन मे फैल रही है सनसनी, मिलकर रोकेंगे लुटेरों की कंपनी, असे राहुल यांनी आपल्या कवितेत म्हटले आहे. म्हणजेच, मोदींच्या मंत्रिमंडळाला राहुल यांनी लुटारुंची टोळी असे म्हटले आहे. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कविता करत मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. तर, मध्य प्रदेशच्या चित्रकूट येथील सभेत बोलतानाही राफेल करारावरुन राहुल यांनी मोदींवर टीका केली. राफेल करार हा गोपनीय भाग असून याच्या किंमतीबाबत जाहीरपणे बोलता येत नसल्याचे सरकारने म्हटले आहे. मात्र, मी जेव्हा फ्रान्सच्या पंतप्रधानांना भेटलो, त्यावेळी राफेलच्या गोपनीयतेबद्दल चर्चा केली. त्यावेळी, त्यांनी असे काहीही नसून मोदी याबाबत जाहीर करू शकतात, असे म्हटल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.  राहुल गांधी दोन दिवसीय मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत. आज सकाळीच राहुल यांनी चित्रकूटमधील कामतानाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर, आयोजित सभेत बोलताना राहुल गांधींनी राफेल करारावरुन मोदी सरकारला टार्गेट केलं.  

राहुल गांधींची कविता...

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRafale Dealराफेल डीलNarendra Modiनरेंद्र मोदी