शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

केंद्रातील मोदी सरकारवर राहुल गांधींचे हल्ले; जगातील आनंदी देशांची दिली यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 06:03 IST

देश घृणा आणि आक्रोश याबद्दल जगातील देशांच्या यादीत कळसावर पोहोचेल तो दिवस फार काही दूर नाही, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

शीलेश शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : काँग्रेसमध्येराहुल गांधी यांच्या नेतृत्वावरून सुरू असलेल्या वादानंतरही मोदी सरकारवर  राहुल गांधी तीव्र शब्दांत हल्ले करीत आहेत. राहुल गांधी यांनी आकडेवारी देत मोदी सरकारच्या धोरणांना लक्ष्य केले. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, देश घृणा आणि आक्रोश याबद्दल जगातील देशांच्या यादीत कळसावर पोहोचेल तो दिवस फार काही दूर नाही. 

विश्व प्रसन्नता अहवालाचा आधार घेत राहुल गांधी यांनी म्हटले की, सरकारची चुकीची विचारधारा आणि दृष्टिकोनामुळे आम्ही १३६ व्या स्थानावर पोहोचलो आहोत. स्वातंत्र्याच्या यादीत ११९ व्या, तर आनंदाच्या देशवासीयांच्या आकलनात आम्ही जगातील देशांच्या तुलनेत १३६ व्या क्रमांकावर आहोत. ही परिस्थिती आज आहे. जर हाच हा प्रवास असाच राहिला तर आम्ही जगाचा असा दृष्टिकोन आणि सामजिक व्यवस्थेत कळसावर असू व ती परिस्थिती देशाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत घातक सिद्ध होईल.

जगातील आनंदी देशांची दिली यादी

राहुल गांधी यांनी जगातील आनंदी देशांची यादीही दिली. त्यात फिनलँड, डेन्मार्क, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंकेसारखे देश भारतापेक्षा आनंदी आहेत. भारत खालच्या पायऱ्यांवर का आहे, हे सांगण्यासाठी गांधी यांनी ढासळती अर्थव्यवस्था, गरिबी, महागाईचाही उल्लेख केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार