शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

केंद्रातील मोदी सरकारवर राहुल गांधींचे हल्ले; जगातील आनंदी देशांची दिली यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 06:03 IST

देश घृणा आणि आक्रोश याबद्दल जगातील देशांच्या यादीत कळसावर पोहोचेल तो दिवस फार काही दूर नाही, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

शीलेश शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : काँग्रेसमध्येराहुल गांधी यांच्या नेतृत्वावरून सुरू असलेल्या वादानंतरही मोदी सरकारवर  राहुल गांधी तीव्र शब्दांत हल्ले करीत आहेत. राहुल गांधी यांनी आकडेवारी देत मोदी सरकारच्या धोरणांना लक्ष्य केले. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, देश घृणा आणि आक्रोश याबद्दल जगातील देशांच्या यादीत कळसावर पोहोचेल तो दिवस फार काही दूर नाही. 

विश्व प्रसन्नता अहवालाचा आधार घेत राहुल गांधी यांनी म्हटले की, सरकारची चुकीची विचारधारा आणि दृष्टिकोनामुळे आम्ही १३६ व्या स्थानावर पोहोचलो आहोत. स्वातंत्र्याच्या यादीत ११९ व्या, तर आनंदाच्या देशवासीयांच्या आकलनात आम्ही जगातील देशांच्या तुलनेत १३६ व्या क्रमांकावर आहोत. ही परिस्थिती आज आहे. जर हाच हा प्रवास असाच राहिला तर आम्ही जगाचा असा दृष्टिकोन आणि सामजिक व्यवस्थेत कळसावर असू व ती परिस्थिती देशाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत घातक सिद्ध होईल.

जगातील आनंदी देशांची दिली यादी

राहुल गांधी यांनी जगातील आनंदी देशांची यादीही दिली. त्यात फिनलँड, डेन्मार्क, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंकेसारखे देश भारतापेक्षा आनंदी आहेत. भारत खालच्या पायऱ्यांवर का आहे, हे सांगण्यासाठी गांधी यांनी ढासळती अर्थव्यवस्था, गरिबी, महागाईचाही उल्लेख केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार