शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

Rahul Gandhi: 'कोरोना काळात 5 नाही, 40 लाख रुग्णांचा मृत्यू', राहुल गांधींचा सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 14:49 IST

Rahul Gandhi: 'नरेंद्र मोदी स्वतः खरं बोलत नाहीत आणि इतरांनाही बोलू देत नाहीत.'

नवी दिल्ली: 2020 मध्ये भारतात कोरोनाचे (Corona in India) आगमन झाल्यापासून आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. सरकारी आकडेवारीनुसार, भारतात सूमारे पाच लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पण, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या दाव्यानुसार, भारतात तब्बल 40 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राहुल गांधी यांनी रविवारी ट्विटरवरुन भाजप सरकारवर निशाणा साधला. त्यांनी दावा केला की, सरकारच्या निष्काळजीपणामुळे भारतात 40 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यावेळी त्यांनी सर्व मृतांच्या कुटुंबियांना 4-4 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणीदेखली केली. राहुल गांधींनी आपल्या ट्विटसोबत न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टचा स्क्रीनशॉटदेखील शेअर केला आहे.

राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, "नरेंद्र मोदी स्वतः खरं बोलत नाहीत आणि इतरांनाही बोलू देत नाहीत. ते म्हणतात की, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात कोणाचाच मृत्यू झाला नाही. मी यापूर्वीही म्हटले होते की, कोरोनाच्या काळात सरकारच्या दुर्लक्षामुळे पाच लाख नाही तर 40 लाख भारतीयांचा मृत्यू झाला. मोदीजी तुमची जबाबदारी पार पाडा आणि प्रत्येक पीडित कुटुंबाला 4 लाख रुपयांची भरपाई द्या."

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू