शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

अमरिंदर सिंग यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय राहुल आणि प्रियांका गांधी यांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 12:51 IST

काँग्रेसच्या नेतृत्वाला सतत असे जाणवत होते की, कॅप्टन अमरिंदरसिंग हे दबावाचे राजकारण करून पक्ष नेतृत्वाला निवडणुकीत माझ्याशिवाय पराभव होईल, अशी भीती दाखवत आहेत.

शीलेश शर्मा -नवी दिल्ली :पंजाब सरकारच्या सल्लागार पदाचा प्रशांत किशोर यांनी राजीनामा देऊन गांधी कुटुंबाची भेट घेतली तेव्हाच मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून घेतला होता. काँग्रेसच्या नेतृत्वाला सतत असे जाणवत होते की, कॅप्टन अमरिंदरसिंग हे दबावाचे राजकारण करून पक्ष नेतृत्वाला निवडणुकीत माझ्याशिवाय पराभव होईल, अशी भीती दाखवत आहेत. प्रत्येक छोट्या छोट्या मुद्यावर अमरिंदर सिंग राजीनाम्याची धमकी देत होते. जेव्हा प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना सांगितले की, कॅप्टन सिंग यांचा प्रभाव राज्यात घटत असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस निवडणूक जिंकू शकणार नाही. तेव्हा प्रशांत किशोर यांच्या सल्ल्याला दुजोरा मिळण्यासाठी राहुल गांधी यांनी तीन वेगवेगळ्या पाहणी केल्या. या पाहणीत एक बाब समान होती की, पंजाबमधील शेतकरी अमरिंदर सिंग यांच्यावर नाराज असून ती मते अकाली दल किंवा आम आदमी पक्षाला जाऊ शकतात. 

परिस्थिती निर्माण केली : अमरिंदर सिंग यांच्या इच्छेविरोधात सिद्धू यांना प्रदेश अध्यक्ष बनवले आणि कॅप्टन यांच्या नेतृत्वाला ते शह देऊ लागले तेव्हा पक्ष श्रेष्ठींनी अशी परिस्थिती निर्माण केली की, अमरिंदर सिंग यांनी स्वत:च राजीनामा द्यावा. कॅप्टन यांनी राजीनाम्याची धमकी देताच सोनिया गांधी यांनी ठीक आहे, असे म्हणत राजीनामा तत्काळ स्वीकारला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीPunjabपंजाब