शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

लोकपर्ययची बातमी (फोटो मेलवर)

By admin | Updated: May 6, 2014 17:09 IST

स्थलांतरितांच्या बालकांसाठी

स्थलांतरितांच्या बालकांसाठी
बाल आनंद जीवन शाळा
औरंगाबाद - ऊसतोडणी, वाहतूक मजूर म्हणून रोजगारासाठी गुजरात, पश्चिम महाराष्ट्रात सात महिने स्थलांतर करणार्‍या भिल्ल आदिवासींच्या बालकांसाठीच्या बाल आनंद जीवन शाळेला सात महिने पूर्ण झाले. लोक समिती-लोकपर्यायने यासाठी पुढाकार घेतला आहे. यानिमित्त बालक-पालक आनंद मेळावा घेण्यात आला.
मेळाव्यात लोकपर्यायच्या अध्यक्ष मंगल खिंवसरा, रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद-इलाईट सुहास वैद्य, दिनकर आरबाळे, प्राचार्या मनोरमा शर्मा, स्मार्त व वैद्य ताई आदी उपस्थित होते. बालकांनी सांस्कृतिक कार्यकम सादर केले.
ॲक्शन एड (मंुबई), औरंगाबाद व पुणे येथील नागरिकांच्या सहकार्यातून वैजापूर तालुक्यातील पाराळा-जुनोने येथील भीमगडवरील बाल आनंद जीवन शाळा हा त्याचाच एक भाग आहे. कायम दुष्काळी परिस्थिती आणि बदलत्या वातावरणामुळे रोजगारासाठी स्थलांतर करणार्‍या भिल्ल, ठाकर, पारधी, आदिवासी, दलित आदींच्या मुलांचे शिक्षण होत नाही. गरोदर महिलांचेही हाल होतात. बाल व महिला मृत्यूचे प्रमाणही खूप आहे. या परिस्थितीत या समाजात शिक्षणाचे प्रमाण केवळ २ ते ५ टक्के आहे. भारत सरकारच्या अनुसूचित जमाती आणि पारंपरिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम २००६ आणि नियम २००८ व २०१२ नुसार वैजापूर, खुलताबाद आणि सोयगाव तालुक्यांत ३००च्या वर वन जमिनी आणि २५०० च्या वर गायरान जमिनीचे हक्क मिळवून घेण्यात लोकसमिती लोकपर्यायला यश आले आहे. अनेक पारधी, भिल्ल आदिवासी बालकांना पाचगणी व शासकीय पब्लिक स्कूल, शासकीय आश्रम शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी लोकसमिती-लोकपर्यायने यशस्वी प्रयत्न केला आहे. संघर्षाबरोबर रचना, शिक्षणावर भर दिला आहे.