शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

'३७० रद्द होणे देशासाठी अभिमानाचे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 03:30 IST

झारखंडमधील सभेत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे मत

बिश्रामपूर (झारखंड) : घटनेतील अनुच्छेद ३७० मुळे जम्मू आणि काश्मीरला मिळालेला विशेष राज्याचा दर्जा नरेंद्र मोदी सरकारने रद्द करून देशासाठी अभिमानाची गोष्ट केली, असे भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले. ते येथील पलामूत शुक्रवारी निवडणूक प्रचारसभेत बोलत होते.गडकरी म्हणाले, अनुच्छेद ३७० मुळे देशाचे ऐक्य व एकात्मतेला धोका निर्माण झाला होता. जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारांनी काहीही उपाय केला नाही कारण त्यांना मते गमवावी लागतील याची भीती होती.झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल या विरोधी पक्षांवर हल्ला करून गडकरी म्हणाले की, या पक्षांची आघाडी ही तात्पुरती असून अशा खिचडीला मतदारांनी मते देऊ नये. रघुबर दास यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत चांगले प्रशासन दिले, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Article 370कलम 370Nitin Gadkariनितीन गडकरी