शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

'३७० रद्द होणे देशासाठी अभिमानाचे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 03:30 IST

झारखंडमधील सभेत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे मत

बिश्रामपूर (झारखंड) : घटनेतील अनुच्छेद ३७० मुळे जम्मू आणि काश्मीरला मिळालेला विशेष राज्याचा दर्जा नरेंद्र मोदी सरकारने रद्द करून देशासाठी अभिमानाची गोष्ट केली, असे भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले. ते येथील पलामूत शुक्रवारी निवडणूक प्रचारसभेत बोलत होते.गडकरी म्हणाले, अनुच्छेद ३७० मुळे देशाचे ऐक्य व एकात्मतेला धोका निर्माण झाला होता. जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारांनी काहीही उपाय केला नाही कारण त्यांना मते गमवावी लागतील याची भीती होती.झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल या विरोधी पक्षांवर हल्ला करून गडकरी म्हणाले की, या पक्षांची आघाडी ही तात्पुरती असून अशा खिचडीला मतदारांनी मते देऊ नये. रघुबर दास यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत चांगले प्रशासन दिले, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Article 370कलम 370Nitin Gadkariनितीन गडकरी