शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

तीन वर्षांत घरोघरी येणार विजेचे प्रीपेड मीटर, केंद्र सरकारचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 12:06 AM

येत्या तीन वर्षांत देशातील सर्व ग्राहकांच्या वीज जोडण्यांना ‘स्मार्ट प्रीपेड’ मीटर बसविण्याची सक्ती करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. अशी मीटर बसवली की ग्राहकाला त्याच्या संभाव्य वीज वापरापोटी ठराविक रक्कम वीज पुरवठा कंपनीकडे आधीच भरावी लागेल.

नवी दिल्ली : येत्या तीन वर्षांत देशातील सर्व ग्राहकांच्या वीज जोडण्यांना ‘स्मार्ट प्रीपेड’ मीटर बसविण्याची सक्ती करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. अशी मीटर बसवली की ग्राहकाला त्याच्या संभाव्य वीज वापरापोटी ठराविक रक्कम वीज पुरवठा कंपनीकडे आधीच भरावी लागेल. त्यामुळे वीजबिलांची थकबाकी हा विषय इतिहासजमा होईल.विजेच्या मीटरच्या उत्पादकांची एक बैठक केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने आयोजित केली होती. त्यात ऊर्जा मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आर. के. सिंग म्हणाले की, येत्या तीन वर्षांत विजेचे मीटरिंग म्हणजेच वीजवापराची जोडणी व शुल्कआकारणी स्मार्ट व प्रीपेडहोणार आहे.त्यामुळे विजेचे बिल ग्राहकाच्या घरी पाठविणे इतिहासजमा होईल. अशा स्मार्ट प्रीपेड वीजमीटरचे उत्पादन वाढविणे व त्यांच्या किंमती कमी करणे ही काळाचीगरज आहे.आगामी काळात अशा मीटरची मागणी वाढणार असल्याने उत्पादकांनी तेवढी मीटर बनविण्याची तयारी करावी, असा सल्ला मंत्र्यांनी दिला. भविष्यातील एका ठराविक दिवसापासून प्रत्येक वीज जोडणीस स्मार्ट प्रीपेड मीटर बसविणे सक्तीचे करण्याचा विचार मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी करावी, असेही त्यांनी सुचविले.विजेची गळती होईल कमीअशा मीटरच्या वापरामुळे पारेषण व वितरणात होणारी विजेची गळती कमी होईल, वीज पुरवठादार कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, वीज बचतीला प्रोत्साहन मिळेल आणि कुशल युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.

टॅग्स :Governmentसरकार