शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

देशातील व्यावसायिक शिक्षण ठरते बिनकामाचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 04:23 IST

देशात सर्वाधिक संख्येने असलेल्या युवकांच्या हाती रोजगार येण्यासाठी आयटीआयमार्फत व्यावसायिक शिक्षण दिले जाते. पण हे व्यावसायिक शिक्षण बिनकामाचे असून त्यातून फक्त १८ टक्के विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळते, असे धक्कादायक चित्र टीमलीज सर्व्हिसेस या कौशल्य विकास क्षेत्रातील संस्थेच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

मुंबई : देशात सर्वाधिक संख्येने असलेल्या युवकांच्या हाती रोजगार येण्यासाठी आयटीआयमार्फत व्यावसायिक शिक्षण दिले जाते. पण हे व्यावसायिक शिक्षण बिनकामाचे असून त्यातून फक्त १८ टक्के विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळते, असे धक्कादायक चित्र टीमलीज सर्व्हिसेस या कौशल्य विकास क्षेत्रातील संस्थेच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी, कंपन्या व कॉर्पोरेट जगत या तिन्ही क्षेत्रांचे सर्वेक्षण केले. त्यात हे अभ्यासक्रम नोकरीसाठी उपयुक्त नसल्याचे मत ६० टक्के विद्यार्थी व कंपन्यांनी व्यक्त केले.हे शिक्षण रोजगारक्षमनसल्याचे कॉर्पोरेट जगतातील ७२ टक्के मनुष्यबळ अधिकाऱ्यांनी सांगितले. तर प्रशिक्षण उद्योगांच्या गरजा पूर्ण करणारे नसल्याचे४७ टक्के कॉर्पोरेट्सनी सांगितलेतर ४२ टक्के विद्यार्थ्यांनी हेप्रशिक्षण खराब असल्याचेसांगितले.शिक्षण घेणाºया ७६ टक्के विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांचीचमाहिती नाही. चांगल्या नोकरीसाठी ८० टक्के विद्यार्थी पुन्हा दुसरेप्रशिक्षण घेतात, असे दिसूनआले आहे. एकूण ७८ टक्केविद्यार्थी व ६६ टक्के कंपन्या हे अभ्यासक्रम काहीच उपयोग नसल्याचे मानतात.माहिती व तंत्रज्ञानामुळे कामाचे स्वरुप बदलते आहे, उद्योगांची गरजाही बदलत आहे. उद्योगांच्या गरजेनुसार व्यावसायिक शिक्षणात कुठलेच बदल होताना दिसत नाहीत.या शिक्षणात स्पर्धात्मकतेचा अभाव आहे. यामुळेच व्यावसायिक शिक्षणातून युवक किंवा युवतींना रोजगार मिळत नाही, असे मत टीमलीजच्या वरिष्ठ उपाध्यक्षा नीती शर्मा यांनी व्यक्त केले.कौशल्य विद्यापीठांचा होईल फायदाराज्यात सहा कौशल्य विद्यापीठांच्या निर्मितीची घोषणा राज्य सरकारने अर्थसंकल्पात केली. व्यावसायिक अभ्यासक्रमातील दरी भरुन काढण्यासाठी विद्यापीठांचा फायदा होईल, असे नीती शर्मा यांनी सांगितले.

टॅग्स :educationशैक्षणिक