शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

52 मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याची प्रक्रिया पूर्ण, मोदींना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मिळणार वॉर टीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 09:20 IST

पंतप्रधान कार्यालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले की, पंतप्रधानांनी प्रत्येक मंत्रालयाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी ५२ मंत्र्यांचे दहा उपगटात विभाजन करुन प्रत्येक गटाच्या दिवसभर बैठका घेऊन चर्चा करण्यात आली. 

नवी दिल्ली : विरोधी पक्ष २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपशी कशी मुकाबला करण्यासाठी समान रणनीती आखण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील ५२ मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याचे काम पूर्ण केले आहे. जवळपास महिनाभर ही प्रक्रिया चालली. तथापि, ५३ वे मंत्री रमेश पोखरिया निशंक हे कोरोनाबाधित असल्याने त्यांना या प्रक्रियेत सहभागी होता आले नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाचा संभाव्य फेरबदल होईल तेव्हा यातून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीची पंतप्रधानांची वॉर टीम दिसेल. (The process of reviewing the performance of 52 ministers has been completed, Modi will get a war team for the upcoming Lok Sabha elections)पंतप्रधान कार्यालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले की, पंतप्रधानांनी प्रत्येक मंत्रालयाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी ५२ मंत्र्यांचे दहा उपगटात विभाजन करुन प्रत्येक गटाच्या दिवसभर बैठका घेऊन चर्चा करण्यात आली. महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्प २०२३ पर्यंत मार्गी लावण्यास पंतप्रधान उत्सूक आहेत. त्याचप्रमाणे विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी भारत २०२३ मध्ये प्रथमताच आयोजित करीत असलेल्या जी-२० शिखर परिषदेच्या तयारीबाबत ठळकपणे उल्लेख केला. त्यासाठी ते महिन्यातील २० दिवस दौरे करीत आहेत.

किमान दोन प्रकल्प पूर्ण करावे लागणारलोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या जनतेपुढे प्रदर्शित करता येतील, असे किमान दोन प्रकल्प प्रत्येक मंत्रालयाला पूर्ण करावे लागतील, असे पंतप्रधानांनी सर्व मंत्रालयानान स्पष्ट केले होते. २०२४ हे सार्वत्रिक निवडणुकीचे वर्ष असल्याने हे सर्व प्रकल्प ऑगस्ट २०२३ पर्यंत पूर्ण झाले पाहिजेत, असे पंतप्रधानांनी या मुक्त चर्चेत सर्व मंत्रालयांना आवर्जून सांगितले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाministerमंत्रीCentral Governmentकेंद्र सरकार