शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

४४ लाख कर्मचाऱ्यांच्या ईएसआय सेवेत अडचणी; १२00 पदे रिकामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 00:37 IST

महाराष्ट्रातील ४४ लाख कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सेवा देण्यात राज्य कर्मचारी विमा महामंडळाकडून (ईसआयसी) कुचराई केली होत असल्याचे समोर आले आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : महाराष्ट्रातील ४४ लाख कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सेवा देण्यात राज्य कर्मचारी विमा महामंडळाकडून (ईसआयसी) कुचराई केली होत असल्याचे समोर आले आहे. राज्यात ‘ईएसआय’ची १५ रुग्णालये असली तरी शेकडो डॉक्टरांसह एकूण १२00 पदे रिक्त आहेत. राज्य सरकार व ईएसआयच्या वादाचाही सेवेवर परिणाम होत आहे.राज्याच्या २२ जिल्ह्यांतील या योजनेत ४४ लाख कर्मचाºयांचा समावेश आहे. ईएसआयची १५ रुग्णालये व ५६ दवाखाने आहेत. रुग्णालयांत २0६ डॉक्टर, ३७८ परिचारिका, २५४ निमवैद्यक व ३६३ इतर कर्मचाºयांची पदे रिक्तआहेत. अन्य १४ जिल्ह्यांतही ९ रुग्णालये आणि ७५ दवाखाने उघडण्याचा प्रस्ताव आहे. सध्याच्या १५ पैकी ३ ईसआय तर १२ रुग्णालये राज्य सरकार चालविते.रुग्णालयात रिक्त असलेली पदेपदनाम स्वीकृत नियुक्त्या रिक्तडॉक्टर ५७१ ३६५ २0६स्टाफ नर्स ९५६ ५७८ ३७८निमवैद्यक ५४४ २९0 २५४व्यवस्थापन ८५६ ४९३ ३६३

टॅग्स :Employeeकर्मचारी