शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरून प्रियंका गांधींची योगी सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 11:52 IST

अशा घटना घडत असताना सरकार कुठे आहे? असा सवाला त्यांनी यावेळी उपस्थित केला.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपच्या राजवटीत महिलांवरील गुन्ह्यांचा आलेख वाढला आहे, परंतु राज्य सरकार याची जवाबदारी घेत नसल्याचा आरोप प्रियंका यांनी केला आहे. प्रियंका गांधी यांनी ट्वीट करत हे आरोप केले आहे.

प्रियंका गांधी यांनी महिला अत्याचाराच्या मुद्यावरून भाजप आणि योगी सरकारवर टीका केली आहे. उत्तर प्रदेशातील महिला अत्याचाराच्या घटना देवसेंदिवस वाढत आहे. अशा घटना रोज घडत असल्याचे समोर येत आहे. तर फिरोजाबादमध्ये पीडित मुलीच्या वडिलांची हत्या करण्यात आली. तसेच सीतापुरात मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. अशा घटना घडत असताना सरकार कुठे आहे? असा सवाला त्यांनी यावेळी उपस्थित केला.

प्रियंका गांधी ह्या उत्तर प्रदेशची काँग्रेसच्या प्रभारी असून सोशल मीडियाच्या माध्यमातून योगी सरकारवर त्या सतत निशाणा साधत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर गेल्या काही दिवसांपासून त्या सतत उत्तर प्रदेशच्या दौर्‍यावर जात असल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे. स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्या विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती तयार करत असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.