शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

हिमाचलसाठी प्रियांका गांधी ‘संकटमोचक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 12:06 IST

मुकेश अग्निहोत्री आणि अनिरुद्ध सिंह हे वीरभद्र सिंह गटातील मानले जातात. हाच गट सातत्याने मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांना बदलण्याची मागणी करत आहेत. दोन दिवसांपूर्वी वीरभद्र सिंह यांचे चिरंजीव विक्रमादित्य सिंह यांनी बंडखोर सहा आमदारांची भेट घेतली होती. 

आदेश रावल -

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश सरकारमध्ये सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष नेतृत्व सक्रिय दिसत आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सोमवारी हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री आणि कॅबिनेट मंत्री अनिरुद्ध सिंह यांची दिल्लीत भेट घेतली. हिमाचलसाठी प्रियांका गांधी ‘संकटमोचक’च्या भूमिकेत दिसत आहेत. 

मुकेश अग्निहोत्री आणि अनिरुद्ध सिंह हे वीरभद्र सिंह गटातील मानले जातात. हाच गट सातत्याने मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांना बदलण्याची मागणी करत आहेत. दोन दिवसांपूर्वी वीरभद्र सिंह यांचे चिरंजीव विक्रमादित्य सिंह यांनी बंडखोर सहा आमदारांची भेट घेतली होती. 

काय दिला संदेश प्रियांका गांधी यांनी उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री आणि अनिरुद्ध सिंह यांच्याशी चर्चा केली. नाराज आमदारांशी चर्चा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांना बदलले जाईल. यावर विश्वास ठेवण्याचा संदेश त्या आमदारांना द्या, असेही सांगण्यात आले आहे.

या बैठकीला भाजपचे अनेक नेतेही उपस्थित होते. विक्रमादित्य सिंह आणि इतर अनेक आमदार अजूनही भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती काँग्रेस नेतृत्वाकडे आहे. हे सर्व आमदार विक्रमादित्य सिंह यांच्या गटातील असल्याचे सांगितले जाते.  

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसHimachal Pradeshहिमाचल प्रदेश