शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

...तेव्हा RSSवाले इंग्रजांचं लांगुलचालन करत होते- प्रियंका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 21:15 IST

19 मे रोजीच्या सातव्या टप्प्यानंतर मतदान प्रक्रिया संपणार आहे.

नवी दिल्लीः 19 मे रोजीच्या सातव्या टप्प्यानंतर मतदान प्रक्रिया संपणार आहे. परंतु तत्पूर्वीच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. बठिंडाच्या भूमीवरून मोदींनी केलेल्या टीकेला प्रियंका गांधींनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या, जेव्हा इंग्रजांविरोधात लढाई सुरू होतो. त्यावेळी आरएसएसवाले इंग्रजांचं लांगुलचालन करण्यात व्यक्त होते. तेव्हा आरएसएसच्या लोकांनी तत्कालीन इंग्रजांच्या सरकारचं समर्थन केलं होतं. संघाच्या लोकांनी स्वातंत्र्याच्या लढाईत कधीही सहभाग घेतलेला नव्हता.प्रियंका गांधींनी पुन्हा एकदा गेल्या पाच वर्षांतील मोदी सरकारच्या कामावरून त्यांना लक्ष्य केलं. मोदी सरकारनं फक्त कागदांवर मोठमोठी आश्वासनं दिली. परंतु जमिनीवर त्यांनी काहीही केलेलं नाही. देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संरक्षण क्षेत्रातही दलाली केली गेली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं गेलेलं नाही. यावेळी प्रियंका गांधींनी पंजाबमधील अकाली दलावरही हल्लाबोल केला. अकाली दलाचं सरकार असताना त्यांनी काय विकास केला हे जनतेला चांगलं माहीत आहे.त्यामुळेच जनतेनं त्यांना सत्तेतून पायउतार केल्याचंही प्रियंका गांधी म्हणाल्या. तसेच यंदा जनता देशातूनही मोदी सरकारला बाहेरचा रस्ता दाखवेल, असा विश्वासही प्रियंका गांधींनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ