शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

...तेव्हा RSSवाले इंग्रजांचं लांगुलचालन करत होते- प्रियंका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 21:15 IST

19 मे रोजीच्या सातव्या टप्प्यानंतर मतदान प्रक्रिया संपणार आहे.

नवी दिल्लीः 19 मे रोजीच्या सातव्या टप्प्यानंतर मतदान प्रक्रिया संपणार आहे. परंतु तत्पूर्वीच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. बठिंडाच्या भूमीवरून मोदींनी केलेल्या टीकेला प्रियंका गांधींनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या, जेव्हा इंग्रजांविरोधात लढाई सुरू होतो. त्यावेळी आरएसएसवाले इंग्रजांचं लांगुलचालन करण्यात व्यक्त होते. तेव्हा आरएसएसच्या लोकांनी तत्कालीन इंग्रजांच्या सरकारचं समर्थन केलं होतं. संघाच्या लोकांनी स्वातंत्र्याच्या लढाईत कधीही सहभाग घेतलेला नव्हता.प्रियंका गांधींनी पुन्हा एकदा गेल्या पाच वर्षांतील मोदी सरकारच्या कामावरून त्यांना लक्ष्य केलं. मोदी सरकारनं फक्त कागदांवर मोठमोठी आश्वासनं दिली. परंतु जमिनीवर त्यांनी काहीही केलेलं नाही. देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संरक्षण क्षेत्रातही दलाली केली गेली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं गेलेलं नाही. यावेळी प्रियंका गांधींनी पंजाबमधील अकाली दलावरही हल्लाबोल केला. अकाली दलाचं सरकार असताना त्यांनी काय विकास केला हे जनतेला चांगलं माहीत आहे.त्यामुळेच जनतेनं त्यांना सत्तेतून पायउतार केल्याचंही प्रियंका गांधी म्हणाल्या. तसेच यंदा जनता देशातूनही मोदी सरकारला बाहेरचा रस्ता दाखवेल, असा विश्वासही प्रियंका गांधींनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ