शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

...तेव्हा RSSवाले इंग्रजांचं लांगुलचालन करत होते- प्रियंका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 21:15 IST

19 मे रोजीच्या सातव्या टप्प्यानंतर मतदान प्रक्रिया संपणार आहे.

नवी दिल्लीः 19 मे रोजीच्या सातव्या टप्प्यानंतर मतदान प्रक्रिया संपणार आहे. परंतु तत्पूर्वीच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. बठिंडाच्या भूमीवरून मोदींनी केलेल्या टीकेला प्रियंका गांधींनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या, जेव्हा इंग्रजांविरोधात लढाई सुरू होतो. त्यावेळी आरएसएसवाले इंग्रजांचं लांगुलचालन करण्यात व्यक्त होते. तेव्हा आरएसएसच्या लोकांनी तत्कालीन इंग्रजांच्या सरकारचं समर्थन केलं होतं. संघाच्या लोकांनी स्वातंत्र्याच्या लढाईत कधीही सहभाग घेतलेला नव्हता.प्रियंका गांधींनी पुन्हा एकदा गेल्या पाच वर्षांतील मोदी सरकारच्या कामावरून त्यांना लक्ष्य केलं. मोदी सरकारनं फक्त कागदांवर मोठमोठी आश्वासनं दिली. परंतु जमिनीवर त्यांनी काहीही केलेलं नाही. देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संरक्षण क्षेत्रातही दलाली केली गेली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं गेलेलं नाही. यावेळी प्रियंका गांधींनी पंजाबमधील अकाली दलावरही हल्लाबोल केला. अकाली दलाचं सरकार असताना त्यांनी काय विकास केला हे जनतेला चांगलं माहीत आहे.त्यामुळेच जनतेनं त्यांना सत्तेतून पायउतार केल्याचंही प्रियंका गांधी म्हणाल्या. तसेच यंदा जनता देशातूनही मोदी सरकारला बाहेरचा रस्ता दाखवेल, असा विश्वासही प्रियंका गांधींनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ