शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

एअर इंडियाचे खासगीकरण कमी कालावधीमुळे चालू आर्थिक वर्षात पूर्ण होणे अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 07:03 IST

Air India : या बोलींना कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनने पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षामध्ये एअर इंडियाच्या खासगीकरणाची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.ज्या कोणाची बोली मान्य होईल, त्याला उर्वरित संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कमी काळ राहणार असल्यामुळे ही प्रक्रिया पुढील आर्थिक वर्षामध्ये जाण्याची शक्यता आहे. एअर इंडियाच्या खासगीकरणासाठी सरकारने बोली आमंत्रित केल्या होत्या. या बोलींना कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनने पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. १५ डिसेंबरपर्यंत बोली लावण्याची मुदत होती. त्यामुळे बोली मंजूर झाल्यावर अन्य सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांहून कमी कालावधी मिळणार आहे. एवढ्या कमी कालावधीमध्ये संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणे शक्य नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. येत्या ६ जानेवारीला पात्र बोली लावणाऱ्यांची यादी जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर सर्वांना एअर इंडियावर असलेले कर्ज आणि अन्य सर्व आर्थिक बाबींची माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर आर्थिक बोली लावली जाणार आहे. एअर इंडियाच्या २००हून अधिक कर्मचाऱ्यांनी इंटरअप्सच्या साथीने एअर इंडियाच्या खरेदीची तयारी दाखविली आहे. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया