शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

ठरावीक मार्गांवर धावणार खासगी रेल्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 06:33 IST

येत्या १०० दिवसांत बोली मागविण्यात येणार

नवी दिल्ली : कमी गर्दीच्या आणि पर्यटन मार्गांवर खासगी रेल्वे चालविण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, येत्या १०० दिवसांत त्यासाठी बोली मागविण्यात येणार आहेत. रेल्वे बोर्डाच्या दस्तावेजातून ही माहिती समोर आली आहे.पहिल्या टप्प्यात प्रायोगिक पातळीवर रेल्वेचीच पर्यटन व तिकीट विक्री शाखा आयआरसीटीसीला दोन रेल्वे चालविण्यास दिल्या जातील. तिकिटे आणि रेल्वेतील सेवा आयआरसीटीसीकडे सोपवून त्यापोटी रेल्वेला ठराविक रक्कम मिळेल. कमी गर्दीच्या आणि पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गावर या रेल्वे धावतील. रेक्सचा ताबा आयआरसीटीसीला दिला जाईल. वार्षिक भाडे म्हणून ठराविक रक्कम आयआरसीटीसीकडून रेल्वेची वित्तीय शाखा आयआरएफसीला दिली जाईल.रेल्वे बोर्डाचे चेअरमन व्ही. के. यादव यांनी बोर्डाचे सदस्य आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविलेल्या एका पत्रात म्हटले आहे की, पहिल्या टप्प्यातील प्रयोगानंतर प्रमुख शहरांना जोडणाऱ्या मार्गांवर रेल्वे चालविण्यासाठी खासगी संस्थांकडून इरादापत्रे मागविली जातील. निवडक मार्गावर प्रवासी रेल्वे चालविण्याचे हक्क या संस्थांना दिले जातील.सबसिडी सोडण्यासाठी मोहीम राबविणाररेल्वे तिकिटांवरील सबसिडी प्रवाशांनी सोडावी, यासाठी मोहीम राबविली जाईल. तिकीट बुकिंगमध्ये सबसिडीसह व सबसिडीशिवाय असे दोन्ही पर्याय असतील. प्रवासी रेल्वेसाठी जेवढा खर्च रेल्वेला येतो, त्यातील फक्त ५३ टक्के तिकिटांतून वसूल होतो. हा तोटा भरून काढण्यासाठी उज्ज्वला मोहिमेप्रमाणे सबसिडी सोडण्याचे आवाहन करणारी मोहीम राबविणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे