शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

सौरऊज्रेच्या निर्मितीला दिले प्राधान्य !

By admin | Updated: July 11, 2014 01:46 IST

सौर तसेच अपारंपरिक ऊज्रेच्या निर्मितीला प्राधान्य देण्याचा संकल्प मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे.

कोळशाचा मर्यादित साठा आणि अपु:या पुरवठय़ाच्या संकटावर मात करण्यासाठी सौर तसेच अपारंपरिक ऊज्रेच्या निर्मितीला प्राधान्य देण्याचा संकल्प मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. सौरऊर्जा प्रकल्पांसाठी तब्बल 5क्क् कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणो देशांतर्गत कोळशाचे उत्पादन वाढविण्याच्या प्रक्रियेलाही गती देण्यात येणार आहे. ऊर्जाक्षेत्रला मजबूत करण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही उपायांची घोषणा केली. कोळशावर आधारित औष्णिक ऊर्जानिर्मिती तंत्रज्ञान योजनेसाठी 1क्क् कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वीजनिर्मिती प्रकल्पांना कोळशाचा पुरेसा साठा करण्यास सरकार बांधील असल्याचेही त्यांनी सांगितले. देशाच्या सर्व भागांत कोळशाचा पुरवठा करण्यासाठी वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येणार आहे. वीजनिर्मितीचा खर्च कमी करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिले.  

 
ग्रामीण भारतात 24 तास वीजपुरवठा करण्यासाठी 2क्क् कोटी रुपयांची तरतूद असलेली दीनदयाळ उपाध्याय ‘ग्राम ज्योती योजना’ जाहीर करण्यात आली आहे.  
 
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बंद पडलेल्या इंधन विहिरींना पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे.