शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

अयोध्येत मोदींचे जय श्रीराम, पण मंदिराच्या मुद्द्यापासून राहिले लांब 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 15:02 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येत घेतलेल्या प्रचारसभेमध्ये राम, रामायण आणि दहशतवादाचा उल्लेख केला. मात्र...

अयोध्या - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येत घेतलेल्या प्रचारसभेमध्ये राम, रामायण आणि दहशतवादाचा उल्लेख केला. मात्र राम मंदिराच्या मुद्द्याचा उल्लेख करणे मोदींनी टाळले. मोदींनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका करतान दहशतवादाविरोधात उचललेल्या कडक पावलांचाही उल्लेख केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा उल्लेख करत सांगितले की, ''आज कोलंबोमध्ये जी स्थिती आहे तशीच परिस्थिती 2014 पूर्वी भारतात होती. गेल्या पाच वर्षांत अशा प्रकारचे बॉम्बस्फोट होण्याच्या बातम्या येणे बंद झाले. फैजाबाद येथे कसे आणि किती स्फोट झाले हे विसरता येणार नाही. मात्र हा नवा भारत आहे, जो अशी आगळीक झाल्यास घरात घुसून मारेल. गेल्या पाच वर्षांत बॉम्बस्फोटाचे वृत्त येणे बंद झाले म्हणजे दहशतवाद संपला असे नाही. दहशतवाद्यांची फॅक्टरी तर आपल्या शेजारच्या देशात अजूनही चालूच आहे.'' मोदींनी यावेळी सपा-बसपा महाआघाडीवरही जोरदार टीका केली.  सपा, बसपा आणि काँग्रेसची दहशतवादाबाबतची भूमिका मवाळ राहिलेली आहे. जेव्हा सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांना पकडले जायते तेव्हा मतांच्या राजकारणासाठी ही मंडळी त्यांना सोडून द्याचयी. या देशाला मजबूत सरकारची गरज आहे. मात्र महामिलावटी मंडळी पुन्हा एकदा देशात दुबळे सरकार आणू इच्छित आहे. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे, असे मोदींनी सांगितले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीfaizabad-pcफैजाबादUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक