शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

भारताचा शांततेवर विश्वास; परंतु दुस्साहसाला उत्तर देण्यास सक्षम- राष्ट्रपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 06:46 IST

७४व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पूर्व लडाखमध्ये बलिदान दिलेल्या जवानांना आदरांजली वाहिली.

नवी दिल्ली : भारताच्या सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी चीनला अप्रत्यक्षरीत्या संदेश देताना म्हटले आहे की, भारताचा शांततेवर विश्वास आहे. परंतु कोणी दुस्साहस करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सडेतोड उत्तर देण्यास भारत सक्षम आहे. कोरोनाशी लढण्यासाठी जागतिक समुदायाने एकजूट होऊन लढण्याची गरज असताना शेजारी देशांनी त्यांच्या कारवाया चालूच ठेवल्या. ७४व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पूर्व लडाखमध्ये बलिदान दिलेल्या जवानांना आदरांजली वाहिली.सुपर ह्युमन कामगिरीची प्रशंसाजगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना महामारीशी लढण्यात भारताने बजावलेल्या सुपर ह्युमन कामगिरीची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली असून, याचे जगाने अनुकरण करण्यायोग्य ही कृती आहे, असे म्हटले आहे. त्यांनी कोरोना योद्ध्यांचे कौतुक केले आहे. डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी हे या लढाईत सर्वात पुढे राहिलेले आहेत. ते आमचे राष्ट्रीय नायक आहेत, असेही म्हटले आहे.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनRamnath Kovindरामनाथ कोविंद