शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 08:20 IST

"इंडिया आघाडीचे ‘अपना काम बनता, भाड में जाए जनता’ हे एकच सूत्र"

एस. पी. सिन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५० दिवसांतील नवव्या बिहार दौऱ्यात पाटणा, बस्कर आणि काराकाट मतदारसंघांतील रालोआ उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतल्या. पाटण्यातील बिक्रम येथे भाजप उमेदवार रामकृपाल यादव यांच्या प्रचारसभेला संबोधित करताना त्यांनी राजद व काँग्रेसवर घणाघाती टीका केली. येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा. या लाडूत मोठे सामर्थ्य असते, असे ते म्हणाले. इंडिया आघाडीचे ‘अपना काम बनता, भाड में जाए जनता’ हे एकच सूत्र आहे, असा घणाघात त्यांनी केला.

बिहारमध्ये लोक कंदील घेऊन फिरत आहेत. परंतु, हा कंदील केवळ एकच घर उजळवतो. आजच्या एलईडी बल्बच्या जमान्यात बिहारमध्ये एक कंदील असा आहे जो केवळ एकाच घराला प्रकाशमान करतो. या कंदिलाने बिहारमध्ये केवळ अंधारच पसरवला आहे, अशा शब्दांत मोदींनी लालू यादव यांच्या राजवटीवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधानांनी जनसमुदायाशी संवाद साधत विचारले की, भारताला कसा पंतप्रधान हवा आहे? दमदार.. देशाचे सामर्थ्य जगासमोर भक्कमपणे मांडू शकेल असा पंतप्रधान पाहिजे... दुसरीकडे इंडिया आघाडीवाले आहेत. त्यांची पाच वर्षांत पाच पंतप्रधान देण्याची योजना आहे. अशा स्थितीत देशाचे काय होईल? असा प्रश्न मोदी यांनी यावेळी उपस्थित केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४