शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

Gaganyaan Mission: गगनयान मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात, पुढील वर्षी भारतीय अंतराळवीर जाणार अंतराळात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 11:05 IST

Gaganyaan Mission: भारताच्या गगनयान मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. पुढीलवर्षी भारताचे एक किंवा दोन अंतराळवीर अंतराळात जातील, अशी माहिती केंद्रिय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे.

नवी दिल्ली - भारताच्या गगनयान मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. पुढीलवर्षी भारताचे एक किंवा दोन अंतराळवीर अंतराळात जातील, अशी माहिती केंद्रिय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. दरम्यान, मुख्य मोहिमेआधी या वर्षाच्या आधी दोन चाचण्या घेतल्या जातील. यातील एक चाचणी ही रिकाम्या यानाची असेल. तर दुसऱ्या यानामध्ये एक महिला रोबो आंतराळात पाठवली जाईल. त्याला व्योममित्र असं नाव देण्यात आलं आहे. या दोन्ही मोहिमांच्या आधारावर तिसऱ्या मोहिमेत अंतराळवीर अंतराळात जातील.

याबाबत अधिक माहिती देताना जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, भारत जागतिक पटलावर वेगाने प्रगती करणारा देश बनला आहे. यापूर्वी जून महिन्यामध्ये केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, मानवी मोहिमेची ट्रायल अॅडव्हान्स लेव्हलवर पोहोचली आहे. अंतराळ आणि समुद्र दोन्ही ठिकाणी चाचणी घेतली जात आहे. २०२३ च्या पुढच्या टप्प्यात मोठं यश मिळवू, असा विश्वास जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी ३० जून रोजी इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले होते की, महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेंतर्गत देशातील पहिली मानवी मोहीम या वर्षी किंवा पुढच्या वर्षी होणं शक्य नाही. कारण या मोहिमेपूर्वी संस्था सुरक्षेबाबत संपूर्ण खातरजमा करून घेईल. ही एक महत्त्वपूर्ण मोहिम आहे. तसेच जेव्हा मानवाला अंतराळात पाठवले जाते. तेव्हा खूप खबरदारी घ्यावी लागते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने वारंवार परीक्षणे केली जात आहेत. आपण खूप सावधपणे पुढे गेलं पाहिजे, असे त्यांनी सांगितले होते. 

टॅग्स :Indiaभारतisroइस्रोscienceविज्ञान