शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खिशात नव्हते पैसे, उधारीवर आणलेला लॅपटॉप विकला; सुरू केलं स्टार्टअप, आता लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 13:06 IST

स्वतःवर विश्वास होता म्हणून आज लाखोंचा व्यवसाय करतोय आणि इतरांना रोजगारही देतो.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला मायानगरी म्हणतात. इथे कोणाचे नशीब कधी आणि कसं बदलेल हे कोणालाच माहीत नाही. फक्त स्वतःवर विश्वास असायला हवा. प्रेम कुमारच्या बाबतीतही असंच झालं. प्रेमच्या खिशात एक पैसाही नव्हता, पण त्याला स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा होता. स्वतःवर विश्वास होता म्हणून आज लाखोंचा व्यवसाय करतोय आणि इतरांना रोजगारही देतो.

पाटण्यातील प्रेम कुमारने दिलेल्या माहितीनुसार, तो मुंबई शहर पाहण्याच्या हेतूने आला मग मुंबईत आपलंही असं अस्तित्व असेल, असं त्याला वाटलंही नव्हतं. 2018 ची गोष्ट आहे. खिशात एक रुपयाही नव्हता म्हणून तो नोकरी शोधू लागला. दिवस उलटून गेले, पण प्रेमला नोकरी मिळाली नाही. काही ठिकाणी नोकरीसाठी पैशांचीही मागणी करण्यात आली. काही काळानंतर त्याला वाटले की आपण स्वतःचा एक स्टार्टअप सुरू करावा, परंतु व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नव्हते.

प्रेम सांगतो की त्याने पाटण्याहून नुकताच लॅपटॉप आणला होता. तोही उधारीवर आणला होता. एक दिवस त्याने तो लॅपटॉप OLX आणि Facebook वर विक्रीसाठी ठेवला. अल्पावधीतच त्याच्या कष्टाला फळ मिळू लागले. सोशल मीडियावरून लॅपटॉपसाठी भरपूर चौकशी होत असल्याचे त्याने पाहिले. प्रेमची सुरुवात इथूनच झाली. लॅपटॉप विकून मिळालेल्या पैशातून त्याने लॅपटॉप आणले आणि त्याची ऑनलाईन विक्री सुरू केली. 

हळूहळू प्रेमाचा धंदा सुरू झाला. आज मुंबईत आमचे स्वतःचे घर आहे आणि तिथे राहण्याचे स्वप्नही पूर्ण झाले आहे. प्रेम आता त्याच्या कुटुंबासह मायानगरीत आनंदाने राहतो. प्रेमच्या म्हणण्यानुसार, त्याने पाच वर्षांत हे स्थान मिळवले आहे. तसेच सर्व खर्च वजा केल्यावर त्याला वर्षाला 10 लाख रुपये मिळतात. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी